33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024

ndadmin

26999 लेख
285 कमेंट

हमास आणि पाकिस्तानचा सातत्याने कडवा प्रतिकार करावा लागेल!

श्रीकांत पटवर्धन “इस्राएल – पालेस्तेईन प्रमाणेच भारत पाकिस्तान प्रश्न” – २९ ऑक्टोबर च्या लेखाचे पुनःस्मरण वाचकांना आमच्या  २९ ऑक्टोबर २०२३ च्या लेखाची आठवण करून देण्याची वेळ इतक्या लवकर येईल, असे...

समलिंगींच्या बाबतीत ओढूनताणून कायदे करण्याची गरज काय?

श्रीकांत पटवर्धन   १७ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयातील समलिंगींच्या अधिकारांसंदर्भातील खटल्याचा निकाल आला, आणि अजूनही वृत्तपत्रे व समाज माध्यमांवर त्यासंबंधी विविध पैलूंवर चर्चा सुरु आहे. या निमित्ताने काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा...

समान नागरी कायद्यातील ही एक दुर्लक्षित घटनात्मक तरतूद

सध्या समान नागरी कायद्याचा विषय जोमाने चर्चेत आहे. विधी आयोगाने दिलेल्या मुदतीत सुमारे अठ्ठेचाळीस लाख सूचना / निवेदने आयोगाला सादर करण्यात आली. आता त्यावर सखोल विचार, व्यापक  चर्चा वगैरे...

‘महामृत्युंजय यंत्र लावणे आणि मंत्र म्हणणे ही अंधश्रद्धा आहे काय?

एका प्रतिष्ठित वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर बुलढाणा येथील वरील बातमी देण्यात आली आहे. मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर वारंवार होणारे अपघात टळावेत, यासाठी तेथे स्वामी समर्थ परिवाराच्या वतीने महामृत्युंजय यंत्र...

सर्वप्रथम कायद्याने ‘बहुपत्नीत्व’ प्रतिबंधित करावे!

सध्या देशात समान नागरी कायद्याविषयी चर्चा सुरु आहे. बाविसाव्या विधी आयोगाने सर्व नागरिकांना, संघटनांना सूचना / मते पाठवण्याचे आवाहन केले असून त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. आजवर सुमारे ४६...

समान नागरी कायदा आणण्यात मुख्य अडथळे कोणते?

भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अधिनियमित करून, अंगीकृत केली गेली. आपल्या संविधानाच्या अनुच्छेद ४४ मध्ये “नागरिकांकरिता एकरूप नागरी संहिता” आणण्याविषयी उल्लेख आहे. हा अनुच्छेद केवळ एका ओळीचा असला,...

समलिंगींच्या न्यायासाठी भिन्नलिंगींवर भार कशासाठी?

समलिंगी विवाहांच्या मान्यतेचा अट्टहास या २५ एप्रिल २०२३ च्या लेखात आपण मुख्यतः हे पाहिले, की जरी याचिका कर्त्यांचा भर “विशेष विवाह कायदा 1954” च्या अनुषंगाने कायदेशीर अनुमती मिळवण्यावर असला,...

समलिंगी विवाहाच्या मान्यतेचा अट्टहास

समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळावी अशी मागणी करणाऱ्या याचिकांवरील सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. घटनापीठ आणि विशेषतः सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड...

दर्शन सोळंकीची आत्महत्या आणि गप्प राहिलेली माध्यमे!

आय आय टी मुंबईतील दर्शन सोळंकी नावाच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे प्रकरण अलीकडे बरेच गाजले. पण १० एप्रिल २०२३ रोजी दर्शनने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ज्याचे नाव लिहिले होते, तो विद्यार्थी अरमान खत्री...

शरियत कायदा हा भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत

सध्या, म्हणजे गेली अनेक वर्षे, (१९३७ पासून) आपल्या देशात मुस्लिमांना व्यक्तिगत कायदा म्हणून “शरियत” कायदा लागू आहे. (Muslim Personal law (Shariat) Application Act 1937) ह्या कायद्यानुसार मुस्लीम समाजातील सर्व...

ndadmin

26999 लेख
285 कमेंट