रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी नुकतीच उधमपूर- श्रीनगर- बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त करतानाच हा प्रकल्प जम्मू- काश्मिरच्या सामान्य जनतेसाठी अपेक्षापूर्ती करणारा ठरेल असे...
२०२५ च्या अखेरीस भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था, तर २०३० च्या अखेरीस भारत टॉप ३ मध्ये असेल. 'सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च' च्या अहवालात असे भाकीत केले आहे....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यु खुरजा- न्यु भाऊपूर या दरम्यानच्या 351 कि.मी लांबीच्या स्वतंत्र मालवाहक मार्गिकेचे आणि ऑपरेशन कंट्रोल सेंटरचे (ओ.सी.सी) उद्घाटन केले. या मार्गिकेचे ओ.सी.सी प्रयागराज येथे स्थित...
मुंबई मेट्रोच्या जागृती नगर स्थानकात सायकल शेअरिंग सुरू करण्यात आले होते. आता ही पध्दत लवकरच इतर स्थानकांतही सुरू करण्यात येईल. मुंबई मेट्रोच्या वर्सोवा- घाटकोपर या पहिल्या मार्गिकेच्या जागृती नगर...
अदानी समूहाने आंध्र प्रदेशमध्ये उभारल्या जाणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपूर्ण ६.४ गिगावॅट करता निविदा भरली आहे. ही भारतातील आत्तापर्यंत सर्वात मोठी निविदा आहे.
आंध्र प्रदेशमध्ये ६.४ गिगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा...