30.6 C
Mumbai
Wednesday, June 10, 2026

Team News Danka

46563 लेख
0 कमेंट

सीईटी नसेल तर बघावी लागणार वाट

अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्या मुलांना सीईटी देणे ऐच्छिक आहे, पण प्रवेश घेताना प्राधान्य कुणाला मिळणार याविषयी संभ्रम असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी)...

शास्त्रज्ञांनी प्रथमच टिपल्या ताऱ्याच्या मरणकळा!

नासाच्या केप्लर या दुर्बिणीने २०१७ मध्ये केलेल्या निरिक्षणांच्या डेटाच्या आधारे शास्त्रज्ञांना जगातल्या पहिल्या सुपरनोव्हाचे चित्र तयार करण्यात यश मिळाले आहे. शास्त्रज्ञांना अतिशय बारकाव्यासह चित्र तयार करण्यात यश आले आहे....

जाहिरात प्रदर्शन नाही, मग करायचं काय?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. ‘जाहिरातींच्या प्रदर्शनाने गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी’ असा आदेश सरकारच्या नियमावली केलेला आहे. नियमात...

राज्यात मान्सूनची दडी; खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता

महाराष्ट्रामध्ये काही आठवड्यांपूर्वी तुफान कोसळून पूर आणणाऱ्या पावसाने आता मात्र अचानक दडी मारली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात अजिबातच पाऊस न झाल्याने पेरणी धोक्यात आली आहे....

नीरज चोप्राचे पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून कौतूक

ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला असलेली सुवर्ण पदकाची प्रतिक्षा अखेरीस संपुष्टात आली आहे. त्यामुळे देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याबद्दल देशातून त्या खेळाडूवर कौतूकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद,...

नीरज चोप्राचे हे ट्विट ठरले खरे!

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने आपल्या या विजयाची भविष्यवाणी २०१७मध्येच केली होती. हो, त्याने आपल्या या कामगिरीचा वेध तीन वर्षांपूर्वी घेतला होता. त्याने केलेल्या...

पुण्यातील व्यापारी अधिक आक्रमक होणार?

राज्यातील २५ जिल्ह्यात राज्य सरकारकडून शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, पुण्यात अद्यापही लेवल ३ चे निर्बंध लागू आहेत. त्याविरोधात सर्वसामान्य पुणेकरांसह, व्यापारी आणि पुण्यातील लोकप्रतिनिधींनीही आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला...

शेवट ‘गोल्ड’ झाला

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताच्या खात्यात आणखीन एक पदक जमा झाले आहे आणि ते देखील सुवर्ण पदक. पुरुषांच्या भालाफेक या क्रीडा प्रकारात भारताचा ऍथलिट नीरज चोप्रा याने भारतासाठी पदकाची...

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा झाला कोरोनामुक्त

राज्यात कोविडची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या दरम्यानच महाराष्ट्रातील एक जिल्हा आता कोरोनामुक्त झाला आहे. राज्यातील भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला...

सगळे पाण्याखाली…. ५३१० हेक्टर शेती, १२१० गावे

जुलैच्या मध्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला. या मुसळधार पाऊस आणि नंतर आलेल्या महापुरामुळे प्रचंड नुकसानीचा सामना सर्वसामान्य नागरीक करत आहेत. २२ आणि २३ जुलैला आलेल्या...

Team News Danka

46563 लेख
0 कमेंट