30.8 C
Mumbai
Wednesday, June 10, 2026

Team News Danka

46563 लेख
0 कमेंट

नवी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीत कुरबुरी सुरु

नवी मुंबईमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एकीकडे प्रत्येक पक्षाची धडपड सुरु आहे. तर दुसरीकडे जागा वाटपावरुन महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस...

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या कुटुंबात दहशतवादी?

योगी सरकारने मुख्तार अन्सारी हा दहशतवादी असल्याचा दावा केला आहे. तसेच पंजाब सरकार त्याच्या बचावासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी मुख्तार यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की ते...

लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकावणाऱ्याला अटक

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी अभिनेता आणि गायक दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. दिल्लीच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. दीप सिद्धू यानेच त्याच्या काही गुंडांसमवेत लाल किल्ल्यावर...

“भारतात मार्च अखेरपर्यंत १७ राफेल विमाने येणार”- राजनाथ सिंग

"मार्च २०२१ पर्यंत भारतात १७ राफेल विमाने दाखल होतील." अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संसदेत दिली. तर २०२२ पर्यंत राफेल विमानांचा संपूर्ण ताफा भारतात येणार आहे. असेही...

कोविड आणि पर्यावरणीय बदल

आपण आणि पर्यावरण वेगळे आहोत का? मानवाच्या वर्तणुकीचा पर्यावरणावर काय परिणाम होतो? पर्यावरणीय बदल आपल्यावर उलटायला लागले आहेत का? कोविड आणि पर्यावरणीय बदलांचा नेमका काय संबंध आहे? हे प्रश्न सामान्य...

“शरद पवारांना क्रिकेट आणि कुस्तीतलं काय कळतं?”- सदाभाऊ खोत

रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी शेतकरी आंदोलनावरुन शरद पवार आणि आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कधी क्रिकेट खेळले होते...

उत्तराखंडमध्ये महापूर

उत्तराखंडमध्ये जोशीमठाजवळ चमोली येथे हिमकडा कोसळून महापूर आला. या महापूरामुळे धौलगंगा आणि ऋषिगंगा नदीच्या काठावरील गावांना धोका निर्माण झाला होता. या घटनेनंतर लष्कर, आयटीबीपी, एनडीआरएफ आणि इतर संस्थांतर्फे बचाव...

शिवसेनेचे गुंड पुन्हा मोकाट

वाढीव वीज बिला विरोधातील आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी एका भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासलं होतं. या प्रकरणी अटक झालेल्या १७ शिवसैनिकांना अपेक्षेप्रमाणे...

रेल्वे होणार प्रदुषण मुक्त

या अर्थसंकल्पात पुढील तीन वर्षांत भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम पुर्ण करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या बरोबरच २०३० पर्यंत भारतीय रेल्वेला जगातील पहिली प्रदुषण विरहीत रेल्वे बनविण्याचे ध्येय...

हमीभाव होता, आहे आणि राहील-नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी कायदे, शेतकरी आंदोलन आणि शेतीमधील सुधारणा यावर भाष्य केले. नव्या कृषी कायद्यांविषयी बोलताना नरेंद्र मोदींनी...

Team News Danka

46563 लेख
0 कमेंट