सर्वांना नळाचे पाणी, स्वच्छ भारत अभियान २.०- अर्थमंत्र्यांची घोषणा

सरकारने शहरातील सर्वांना पाईपने पाणी पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. त्याबरोबरच स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व ४,३७८ शहरी स्वराज संस्थांना पाणी पुरवठा पाईपने करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने अर्थसंकल्पात केली आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात मैल्याचे, सांडपाण्याचे व्यवस्थापन आणि बांधकाम कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची घोषणा केली आहे.  जागतिक … Continue reading सर्वांना नळाचे पाणी, स्वच्छ भारत अभियान २.०- अर्थमंत्र्यांची घोषणा