मनसुख हत्या प्रकरणातील ‘काळंबेर’ उघड होण्याचे भय कोणाला?

केंद्रीय गृहविभागाने अंटालिया बाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियोचे प्रकरण एनआयएकडे सोपले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केली होती. एनआयएकडे तपास सोपवण्याची घोषणा झाल्यानंतर यानंतर ठाकरे सरकारच्या गोटात प्रचंड खळबळ माजली. ‘एनआयएकडे तपास देण्याचा डाव म्हणजे काळंबेर’, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. केंद्रीय तपास संस्थांकडे एखादा विषय गेला की महाविकास आघाडीच्या … Continue reading मनसुख हत्या प्रकरणातील ‘काळंबेर’ उघड होण्याचे भय कोणाला?