“अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही”

महाविकासआघाडी सरकारने सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात एकही नवीन योजना नाही. या अर्थसंकल्पाने शेतकरी आणि सामान्य लोकांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्याचे वक्तव्य राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. “हा राज्याचा अर्थसंकल्प म्हणायचा का विशिष्ट भागांचा अर्थसंकल्प म्हणायचा? हा प्रश्न आम्हाला पडला आहे. एकूणच या अर्थसंकल्पाने साफ निराशा केली आहे.” असे फडणवीस यांनी सांगितले. विधानसभेत राज्याचा वार्षिक … Continue reading “अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही”