मुद्द्यांना बगल देत मुख्यमंत्र्यांची ‘आठवलेगिरी’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आज विधानसभेत भाषण केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अभिभाषणातून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर दोषारोपण केले. एवढच नाही तर राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीच प्रयत्न करावे असे आवाहनही केले. मुख्यमंत्र्यांचे भाषण हे कोटी, यमक आणि चारोळ्यांनी भरलेले होते. उद्धव ठाकरेंचं हे भाषण … Continue reading मुद्द्यांना बगल देत मुख्यमंत्र्यांची ‘आठवलेगिरी’