“निवडणूक असतानाच कोरोना कसा येतो?”

नवी मुंबई आणि औरंगाबादमध्ये ठाकरे सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहे, असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “बंगाल, केरळ, तामिळनाडूसह पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतात. मग नवी मुंबई आणि औरंगाबादमध्येच निवडणूक का होत नाही? असा सवाल करतानाच निवडणुका होत असताना कोरोना सरकारला विचारून येत असतो का?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. … Continue reading “निवडणूक असतानाच कोरोना कसा येतो?”