मोदींनी केली कृषी कायद्यांची पाठराखण

नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कृषी कायद्यांची पाठराखण केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की शासनाने हवामानानुसार पिके घेण्याचे धोरण अवलंबण्यास सुरूवात करावी. देशाला खाद्यतेल आयात करण्यासाठी ₹६५ हजार कोटी खर्च करावे लागतात ते वाचतील. हे ही वाचा: पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची सहावी बैठक निती आयोगाच्या ६व्या बैठकीची सुरूवात करताना मोदींनी कृषी कायद्याचे जोरदार समर्थन केले. … Continue reading मोदींनी केली कृषी कायद्यांची पाठराखण