“गुन्हा दाखल करणे म्हणजे न्याय करणे होत नाही” – उद्धव ठाकरे 

गुन्हा दाखल करणे म्हणजे न्याय करणे असे होत नाही असे धक्कादायक विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पूजा चव्हाण प्रकरण आणि वनमंत्री संजय राठोड याने दिलेल्या राजीनाम्या संदर्भात त्यांनी हे विधान केले आहे. सोमवारपासून महाराष्ट्र विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. … Continue reading “गुन्हा दाखल करणे म्हणजे न्याय करणे होत नाही” – उद्धव ठाकरे