संजीवनी, शंकासुर आणि महाराष्ट्राचा ‘दशा’वतार

कोरोना लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक भारतातील सर्व राज्यांमध्ये अगदी तळाला आहे. याची जबाबदारी उद्धवजी स्वीकारणार आहेत की नाही हा कळीचा मुद्दा आहे. लसी उपलब्ध असूनही त्या का दिल्या जात नाहीत याचे उत्तर त्यांनी राज्याच्या जनतेला द्यायला हवे. ते न करता उद्धवजी लसीबद्दल संभ्रम मात्र निर्माण करीत आहेत. भारतात बनलेल्या सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींचा … Continue reading संजीवनी, शंकासुर आणि महाराष्ट्राचा ‘दशा’वतार