“उद्धवजींचे सरकार ना रामाचे, ना भिमाचे, ना काही कामाचे” – रामदास आठवले

रिपाइचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मोठी मागणी केली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या आणि जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींना भेटून ही मागणी केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. “उद्धवजींचे सरकार नाही रामाचे… नाही भिमाचे… नाही काही कामाचे” अशी टीकाही … Continue reading “उद्धवजींचे सरकार ना रामाचे, ना भिमाचे, ना काही कामाचे” – रामदास आठवले