नंदीग्राम पुन्हा ममतांना तारणार का?

ममता बॅनर्जी यांनी २०२१ ची निवडणूक नंदीग्राममधून लढण्याचे घोषित केले आहे. नंदीग्राम हा सुवेंदू अधिकारींचा मतदार संघ आहे. “ममता बॅनर्जींना ५० हजार पेक्षा जास्त फरकाने हरवले नाही तर राजकारण सोडीन.” अशी घोषणा सुवेंदू अधिकारींनी केली आहे. सुवेंदू अधिकारी हे डिसेंबर महिन्यातच तृणमूल पक्ष सोडून भाजपा मध्ये आले आहेत. ममता बॅनर्जींनी सुवेंदूंना गद्दार ठरवले आहे आणि … Continue reading नंदीग्राम पुन्हा ममतांना तारणार का?