‘चौथ्या सामन्यातही इंग्लंडचा गरबा’

भारत-इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना आज अहमदाबामध्ये सुरु झाला. आजच्या दिवसाअखेर इंग्लडचा संघ, २०५ धावांत गारद झाला. भारताने फलंदाजीला येऊन २४ धावा करत एक गडी गमावला आहे. भारत विरुद्ध इंग्लड कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु झाला. या सामन्यातही इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सत्राच्या … Continue reading ‘चौथ्या सामन्यातही इंग्लंडचा गरबा’