‘स्वातंत्र्य’ हीच संघ स्थापनेमागची खरी प्रेरणा

‘ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला’ अशी एक म्हण आपल्या मराठीत प्रसिद्ध आहे. याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. काँग्रेसच्या पाठींब्यावर सत्ता काबीज केल्यापासून मुख्यमंत्री ठाकरे हे राहुल गांधीगिरी करू लागले आहेत. मग कधी ती मुस्लिम लांगूलचालनाच्या रूपाने असते तर कधी स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय जवानांचा अपमान करून. संसद … Continue reading ‘स्वातंत्र्य’ हीच संघ स्थापनेमागची खरी प्रेरणा