हिंदूंच्या पलायनामुळे धुमसती मालवणी!

मुंबईच्या मालाड उपनगरातील ‘मालवणी’ हा एकेकाळचा हिंदू बहुल भाग. मासेमारी करून उदरनिर्वाह करणारा कोळी समाज इथला भूमिपुत्र. पण इथे आज लोकसंख्येचे गणित १८० अंशात बदलले आहे. मालवणीमध्ये हिंदू अल्पसंख्यांक झाले असून मुस्लीमांचा टक्का लक्षणीय वाढला आहे. मुस्लीम गुंडाच्या टगेगिरीला कंटाळून गेल्या काही वर्षात इथल्या शेकडो परिवारांनी पलायन केले आहे. उरल्या-सुरल्या हिंदू, बौद्ध, जैन आणि इतर … Continue reading हिंदूंच्या पलायनामुळे धुमसती मालवणी!