विश्व हिंदू परिषदेने आगामी नवरात्रौत्सवात खेळल्या जाणाऱ्या गरबा, दांडियात मुस्लिमांना प्रवेश देऊ नये असे आवाहन केले आहे. त्यावरून चर्चा रंगली आहे. आदित्य ठाकरेंनी या आवाहनाला विरोध केला आहे. आपण सगळे मुंबईकर आहोत, प्रांत, भाषा यात आपण कुणाला कशाला विभागत आहात, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
