घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसंविधान हटाव नंतर दुसरी पुडी कोणती ?

संविधान हटाव नंतर दुसरी पुडी कोणती ?

संविधान बदलणार संविधान बदलणार याचं इतकं भंबार्डिंग इंडी आघाडी मधील नेत्यांनी या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देशभरामध्ये केलं आणि इंडिया आघाडीकडून हा जो एक निरेटिव्ह सेट केला जात होता त्याला अपेक्षित असं उत्तर किंवा तो खोडून काढण्यामध्ये महायुतीला महाराष्ट्र मध्ये यश आलं नाही त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रात महाविकास आघाडीने तब्बल 30 जागा जिंकल्या. राजकारणात असे नरेटीव दीर्घकाळ काम करत नाहीत त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये हा खोटा पैसा गर्दीत चालला पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी काय करणार हा खरा प्रश्न आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version