घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमहिलांची संख्या वाढली, प्रगती झाली!

महिलांची संख्या वाढली, प्रगती झाली!

भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये, पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी म्हणजेच २४ नोव्हेंबरला एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालामधील आकडेवारीनुसार भारतात दर १ हजार पुरुषांमागे १ हजार २० महिला आहेत. ही भारतासाठी, समाजासाठी एक सकारात्मक बाब आहे. पण मुलींची संख्या वाढण्यामागाची कारणे काय असू शकतील हे जाणून घेऊयात.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version