घरदेश दुनियाभारताचे S-400 अर्थात 'सुदर्शन चक्र' कसे पाकिस्तानसाठी ठरले मारक

भारताचे S-400 अर्थात ‘सुदर्शन चक्र’ कसे पाकिस्तानसाठी ठरले मारक

पाकिस्तानचे आक्रमण केले निष्प्रभ

भारतीय वायुदलाने बुधवारी रात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेला हवाई हल्ला आपल्या S-400 संरक्षण प्रणालीच्या मदतीने थोपवला, असे संरक्षण क्षेत्रातील स्रोतांनी गुरुवारी सांगितले. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने उत्तरेकडील व पश्चिमेकडील भारतातील लष्करी ठिकाणांवर हल्ले केले होते. भारताने S-400 प्रणाली, ज्याला “सुदर्शन चक्र” म्हणूनही ओळखले जाते, त्याच्या मदतीने हे हल्ले रोखण्यात आले. भारताने प्रत्युत्तरादाखल लाहोरजवळील पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणालींवर हल्ला केला.

 

 

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version