५ ऑगस्टला सोनिया गांधींनी वंदे मातरम हे संपूर्ण गीत गाण्यास विरोध केल्यानंतर देशातील राजकारण पेटले. सोनिया गांधी यांची ती चूक होती पण त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न काँग्रेसने विविध मार्गांनी केला. राहुल गांधी हे जंतर मंतर आंदोलनातील एका जखमी युवकाला न्याय देण्यासाठी दिल्लीत ठिय्या धरून होते, तो त्याचाच एक भाग.
