घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानखदखदीमुळे गेम झाला !

खदखदीमुळे गेम झाला !

रात्री उशिरा महाराष्ट्राच्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि अपेक्षेप्रमाणे महायुतीचे सर्व उमेदवार निवडणून आले. पडले ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून उभे असलेले शेकापचे जयंत पाटील. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बेटकुळ्या काढणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना या निवडणुकीच्या निमिताने चांगलीच चपराक बसली आहे. त्याचे कारण असे आहे की मत जी फुटली आहेत कॉंग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाची अशी चर्चा आहे. म्हणजे या दोन्ही पक्षात जी खदखद आहे, ति खदखद या निवडणुकीच्या निमिताने समोर आली असे आपल्याला म्हणता येईल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version