घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणअसे यशस्वी झाले भाजपाचे मिशन वक्फ..

असे यशस्वी झाले भाजपाचे मिशन वक्फ..

देशात २०१४ आणि २०१९ मध्ये स्वत:कडे भक्कम बहुमत असताना भाजपाने जे केले नाही, ते बहुमताचा आकडा नसताना वक्फ सुधारणा विधेयकाबाबत भाजपाने कसे जमवून आणले याबाबत विरोधक कोड्यात पडलेले आहेत. भाजपाच्या नेत्यांनी हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी अचूक रणनीती आखली होती. ती तंतोतंत अमलात आणण्यात पक्षाच्या नेत्यांना यश आले. विरोधक मात्र मुस्लीम समाज रस्त्यावर उतरेल, सरकारची नाकाबंदी करेल आणि शेतकरी आंदोलनानंतर जसे केंद्र सरकारने कृषी सुधारणा विधेयक मागे तसेच हे विधेयकही मागे घ्यावे लागेल या भ्रमात राहीले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version