सांगलीतील इस्लामपूर आता होणार ईश्वरपूर

छगन भुजबळ यांनी अधिवेशनात दिली माहिती

सांगलीतील इस्लामपूर आता होणार ईश्वरपूर

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने पाऊल उचलले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने इस्लामपूरचे नाव आता ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या शहराचे नाव बदलण्याची मागणी स्थानिक पातळीवर अनेक वर्षांपासून होत होती.

राज्य सरकारकडून केंद्राकडे प्रस्ताव

१८ जुलै रोजी राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्य सरकारने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलण्याचा प्रस्ताव जाहीर केला. या निर्णयाबाबत माहिती देताना मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला असून, आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल.

हे ही वाचा:

युरोपची डबलढोलकी भरतेय भारताची तिजोरी…

मसूद अझहर पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये दिसला

गुरूपौर्णिमेविरुद्ध डाव्यांचा कांगावा

हा खेळाडू रणशूर योद्धा आहे

राजकीय प्रतिक्रिया

Exit mobile version