26 C
Mumbai
Saturday, February 8, 2025
घरराजकारण

राजकारण

२००९, २०१४च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढले होते ७५ लाख मतदार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात ३९ लाख मतदार कसे वाढले असा प्रश्न उपस्थित करत सगळ्या निवडणूक...

उर बडवणार तरी किती?

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर महाविकास आघाडीला एकही क्षण चैन पडत नाही. कारण लोकसभा निवडणुकीत जे त्यांना यश मिळाले ते विधानसभा निवडणुकीत पुरते धुवून...

फडणवीस राहुलना म्हणाले, एकही चुटकुला बार बार सुनाया…

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला आता तीन-चार महिने लोटल्यानंतरही त्या पराभवातून महाविकास आघाडी सावरलेली नाही. या पराभवाला ईव्हीएम, निवडणूक आयोग जबाबदार असल्याची टीका ते सातत्याने करत...

१५ कोटी रुपये ऑफर केल्याच्या दाव्यानंतर एसीबीचे पथक केजरीवालांच्या निवासस्थानी

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल अवघ्या काही तासांवर असताना दिल्लीमधील घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांनी आप पक्षाच्या आमदारांना लाच दिल्याच्या...

लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान ३९ लाख मतदार कसे जोडले गेले?

महाराष्ट्रात २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीला मतदारांनी कौल देत बहुमताचे सरकार स्थापन झाले. दुसरीकडे विरोधातील महाविकास आघाडी सरकारने निकालावर प्रश्नचिन्ह...

२७ वर्षांनी भाजपचे सरकार दिल्लीत येणार?

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचे मतदान ५ फेब्रुवारीला पार पडले आणि त्यांनतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये जवळपास सर्व संस्थांनी भाजपा २७ वर्षांनी दिल्लीत सरकार बनवणार यावर...

फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या बातम्या माध्यमं पेरतात!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या बातम्या सतत माध्यमात दाखवल्या जातात, यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ‘लोकसत्ता’च्या वर्षवेध कार्यक्रमात संपादक...

यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा दावा करणाऱ्या केजरीवालांविरोधात हरियाणामध्ये गुन्हा दाखल

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली असून ८ फेब्रुवारी रोजी निकाल स्पष्ट होणार आहेत. अशातच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध हरियाणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला...

दिल्लीच्या तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. राजधानीतील ७० जागांवर मतदान होणार आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू...

धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना विभागात ८८ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी राज्यात वातावरण तापले असून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी वाल्मिक कराड यालाही अटक...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
228,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा