विनातिकीट प्रवास करणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला ७ ते ८ टिशीच्या घोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना पश्चिम रेल्वे च्या बोरिवली रेल्वे स्थानकात घडली. या प्रकरणी...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतरचा हा पहिलाच...
भारताला आर्थिकदृष्टया बळकट व जगातील तिसरी अर्थव्यवस्था करण्याचा मार्ग प्रशस्त करणारा, अतिशय सकारात्मक असा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष...
कर रचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर करताना आदिवासींसाठी मोठी घोषणा केली आहे. आदिवासी समुदायांची सामाजिक, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ‘प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम...
प्रत्येक क्षेत्रात भविष्यातील वृद्धी दिसणारा, संतुलित गुंतवणूक असणारा आणि भविष्याचा वेध घेत अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी भरीव तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात तरुण, शेतकरी, महिला, करदाते अशा सर्वच वर्गांना दिलासा देण्यात...
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकर प्रणाली संदर्भात मोठी घोषणा केली आहे. यामुळे नवीन कर प्रणाली निवडणाऱ्या नोकरदारांना...
मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून सादर केला जात असताना यात शेतकरी, युवा वर्ग, महिलांना अधिक प्राधान्य दिल्याचे पाहायला...
केंद्रीय अर्थसंकल्प मंगळवार, २३ जुलै रोजी संसदेत मांडला जात असून मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. याकडे देशासह साऱ्या जगाचे लक्ष आहे. देशाच्या...