34 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024

Mahesh Vichare

261 लेख
0 कमेंट

विम्याच्या पैशांसाठी फारुकने कुटुंबाच्या साथीने केली मानसिकदृष्ट्या विकलांगाची हत्या

फारूक बाशा या धान्य व्यापाऱ्याने विम्याची ५० लाखांची रक्कम मिळवण्यासाठी एका हिंदू आणि मानसिकदृष्ट्या विकलांग व्यक्तीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील नंदयाल जिल्ह्यातील पामुलापाडू मंडल...

वरळी अंधेरीतून ३७ लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त

वरळी आणि अंधेरी येथे राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत ३७ लाख रुपये किमतीचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे.जप्त करण्यात आलेले मद्य दिल्ली येथून महाराष्ट्रात ड्युटी बुडवून...

‘…तर जम्मू काश्मीरमधून अफस्पा हटवण्याचा विचार करू’

जम्मू काश्मीरमधून सशस्त्र दल अधिनियम म्हणजेच अफस्पा हटवण्याचा विचार केंद्र सरकार करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. तेथून सैनिकांना परत बोलावण्याचा आणि संपूर्ण कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी...

हनीट्रॅप; माझगाव डॉकयार्डच्या अधिकाऱ्याला हेरगिरी प्रकरणी अटक

मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे काम करणाऱ्या ३१ वर्षीय अधिकाऱ्याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तानस्थित गुप्तचर यंत्रणेला कथितपणे संवेदनशील माहिती लीक केल्याप्रकरणी अटक करण्यात...

म्हणून जरांगेंनी फडणवीसांविरोधात तुतारी फुंकली की काय?

मनोज जरांगे गेले अनेक महिने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. पण रविवारी त्यांच्या आंदोलनाला वेगळीच कलाटणी मिळाली. जरांगे यांनी रविवारी आरक्षणासंदर्भात एकही शब्द न काढता फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे...

रोहित, जाडेजाच्या शतकांमुळे भारताची दमदार सुरुवात

रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांच्या शतकांमुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा डाव सावरला. भारताने पहिल्या दिवशी ३ बाद ३३ अशा बिकट स्थितीतून ५ बाद ३२६ अशी भक्कम स्थिती प्राप्त...

उद्धव ठाकरे आता निर्भय बनोच्या मंचावरही दिसतील!

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी विविध ठिकाणी सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यावेळी ते भाषण करताना जो त्रागा व्यक्त करत आहेत, जी चिडचिड झालेली दिसते आहे ती पाहता...

दादरचा महात्मा गांधी जलतरण तलाव गुदमरतोय

एकीकडे मुंबई महानगरपालिकेचा भलामोठा अर्थसंकल्प जाहीर झालेला असताना दादर येथे असलेला ऑलिम्पिक दर्जाचा महात्मा गांधी जलतरण तलाव मात्र दिवसेंदिवस बुडीत खात्यात जाऊ लागला आहे. आता या तलावाचे पाणी गढूळ...

नीतिश कुमार मुख्यमंत्री झाले, उद्धव, शरद पवारांचे काय होणार?

नीतिश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाची साथ सोडत भारतीय जनता पक्षाचा हात धरण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यामुळे बिहारमधीलच नव्हे तर देशातील राजकारणात...

मीरारोड नंतर पनवेलमध्ये राम मंदिर बाईक रॅलीवर हल्ला, २ जखमी

मीरारोड येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित रॅली दरम्यान मुस्लिम बहुल भागात दगडफेक आणि गाड्या फोडण्याच्या तसेच महिला व मुलांना मारहाण केल्याच्या घटना घडल्यानंतर पनवेल येथेही अशीच घटना...

Mahesh Vichare

261 लेख
0 कमेंट