34 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरविशेष

विशेष

ओदिशात कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात; शेकडो लोक जखमी, ५० दगावल्याची भीती

ओदिशामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला असून त्यात आतापर्यंत ५० लोकांचा मृत्यू आणि ४०० लोक जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे. अनेक लोक दगावल्याचीही भीती...

बृजभूषणविरोधातील दोन एफआयआर आणि तक्रारीत गंभीर आरोप

दिल्ली पोलिसांनी कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दोन एफआयआर दाखल केले असून १० तक्रारीही त्यांच्याविरोधात आहेत. त्या एफआयआरमध्ये बृजभूषण सिंह यांच्याविरोधात गंभीर...

बारावीनंतर दहावीतही कोकण सर्वोत्तम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा निकाल ९३.८३ टक्के लागला...

केरळ स्टोरीबद्दलची नसिरुद्दीन यांची भूमिका खेदजनक

ज्येष्ठ अभिनेते नासिरुद्दीन शाह यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या यशाबाबत बोलताना ‘धोकादायक ट्रेन्ड’ अशा शब्दांत चिंता व्यक्त केली होती. त्यावर भाजपचे नेते मनोज तिवारी...

राजस्थानमधील पावसाने तोडला १०० वर्षांचा विक्रम

राजस्थानमध्ये यंदाच्या मे महिन्यात विक्रमी ६२.४ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस राजस्थानमधील मे महिन्यात पडलेला गेल्या १०० वर्षांतला सर्वाधिक पाऊस आहे. हवामान विभागाच्या...

…म्हणून एनसीईआरटीने वगळले धडे

देशभरातील शालेय अभ्यासक्रमांची रचना करणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (एनसीईआरटी) काही विषयांची प्रकरणे इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकांमधून वगळल्यानंतर वादाचे मोहोळ उठले आहे. मात्र...

हुश्श!! पाच वर्षे झाली, आता लोअर परळ पुलाची एक मार्गिका खुली

ब्रिटिशकाळात बांधलेल्या लोअर परळच्या (डिलाइल रोड) पुलाची ना. म. जोशी मार्गाला जोडणारी एक मार्गिका अखेर खुली करण्यात आली आहे. रेल्वेरुळांवरून जाणारा हा संपूर्ण पूल...

सरकारी अधिकारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत

राज्य सरकारने बुधवारी पद्म पुरस्कार २०२४साठी अर्ज मागवले आहेत. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने (जीएडी) या संदर्भात काढलेल्या अधिसूचनेत सरकारी अधिकारी आणि कर्मचारी पद्म...

पाकला पराभूत करून भारताने रचला हॉकीत इतिहास

ओमानच्या सालालाहमध्ये सुरू असलेल्या ज्युनिअर आशियाई कप हॉकी स्पर्धेत भारताच्या संघाने इतिहास रचला आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला पाकिस्तानशी होता. गुरुवारी झालेल्या...

मुख्यमंत्र्यांकडून किल्ल्यांच्या संवर्धनाला प्राधान्य, प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवछत्रपतींच्या ३५०व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर महत्त्वपूर्ण घोषणा केली. किल्ल्यांच्या संवर्धनाला महाराष्ट्रातील सरकार प्राधान्य देत असून त्याचाच एक भाग म्हणून प्रतापगड प्राधिकरणाची...

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा