30.4 C
Mumbai
Sunday, June 14, 2026
घरविशेष

विशेष

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारताचे नवे सेनाप्रमुख

भारतीय सैन्याच्या नेतृत्वात मोठा बदल करत केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची देशाचे नवे सेनाप्रमुख (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) म्हणून नियुक्ती जाहीर केली...

२००० किमीचा प्रवास…टँकरमध्ये अडकले होते क्षेपणास्त्र, भारतीय नौदलाने केले ‘ऑपरेशन’

हे एखाद्या वेळबॉम्बसारखे होते, जो कधीही स्फोट होऊ शकला असता. फरक इतकाच की तो एक जहाज होते आणि त्याच्या बाहेरील भागाला क्षेपणास्त्राचे स्फोटक टोक...

खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी पिन-स्टेपलर वापरण्यास बंदी

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) खाद्य व्यवसाय चालवणाऱ्या सर्व व्यावसायिकांना तात्काळ प्रभावाने खाद्यपदार्थांचे पॅकिंग करताना धातूच्या पिन, स्टेपल पिन, वायर किंवा तत्सम...

AN-32 विमान अपघातात हवाई दलाचे पाच जवान हुतात्मा

आसाममधील जोरहाट येथे शनिवारी (१३ जून) सकाळी भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाला भीषण अपघात झाला. माहितीनुसार, जोरहाट एअर फोर्स स्टेशनवर लँडिंग करत असताना...

आसामच्या जोरहाटमध्ये भारतीय हवाई दलाच्या AN-32 विमानाचा अपघात

आसाममधील जोरहाट येथे शनिवारी (१३ जून) सकाळी भारतीय हवाई दलाचे AN-32 हे वाहतूक विमान दुर्घटनाग्रस्त झाले. प्राथमिक माहितीनुसार, जोरहाट एअर फोर्स स्टेशनवर लँडिंग करत...

आर्यभट्टांचा अपमान करणाऱ्या अमेझॉनविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अमेझॉनच्या एका जाहिरातीवर हिंदू संघटनेने आक्षेप घेतला आहे. अमेझॉनच्या एका जाहिरातीत प्राचीन भारतातील महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांची आक्षेपार्ह पद्धतीने...

एका वर्षात अमेझॉनच्या डेटा सेंटर्सनी वापरले ९ अब्ज लिटर पाणी

जगभरात वाढणाऱ्या डेटा सेंटर्सची संख्या आणि त्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अमेझॉनने प्रथमच आपल्या जलवापराबाबतची आकडेवारी...

AI च्या मदतीने वर्षाला होणार पोलिसांच्या ६० लाख तासांची बचत! कशी ते घ्या जाणून

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आता केवळ तंत्रज्ञान क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. जगभरातील पोलीस दलांमध्येही तिचा वापर झपाट्याने वाढत असून, गुन्हे उघडकीस आणणे, पुराव्यांचे विश्लेषण करणे...

खजुराहोच्या टेकड्यांमध्ये दडलेलं ‘हे’ वैभव पाहिलंत का? जगालाही घातली आहे मोहिनी

भारतातील एका ऐतिहासिक राजवाड्याने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. शतकानुशतके इतिहास, संस्कृती आणि राजेशाही वैभवाची साक्ष देणाऱ्या या वास्तूने आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली वेगळी...

पश्चिम बंगालमधील ४ हजार ईव्हीएम मशीन जळाल्या

१२ जून २०२६ रोजी कोलकात्यातील अलीपूर परिसरातील एका शासकीय इमारतीत आग लागली. या आगीत सुमारे ४,००० इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) नष्ट झाली. ही ईव्हीएम...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
314,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा