बँकेच्या लॉकरमध्ये दागिने आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित असल्याचा विश्वास असलेल्या कानपूरमधील एका महिलेला लॉकर उघडल्यानंतर मोठा धक्का बसला. अनेक वर्षांनंतर लॉकर उघडण्यासाठी गेल्यानंतर त्यात...
मुंबईत मंगळवारी मुसळधार पावसाचा जोर कायम असतानाच घाटकोपरच्या अशोक नगर परिसरात बुधवार, १२ ऑगस्ट रोजी पहाटे भीषण दुर्घटना घडली. घाटकोपर येथील गौसिया चाळ परिसरातील...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी ‘वंदे मातरम्’ विधेयकाला मंजुरी दिली. त्यामुळे आता राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत ‘जन गण मन’प्रमाणेच कायदेशीर संरक्षण मिळणार आहे.
संसदेने...
झारखंडमध्ये सरकारी भरती परीक्षांवरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मोठी घोषणा केली आहे. विधानसभा अधिवेशनात बोलताना राज्य सरकार १४वी झारखंड...
भारत आणि अमेरिकेतील अंतराळ सहकार्याला आता नवे आणि महत्त्वाचे वळण मिळाले आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)ला आपल्या ‘मून बेस’...
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात विद्यार्थ्यांसोबत तिरंगा रॅली काढली. देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासोबतच विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचा संघर्ष, त्यासाठी...
हिमाचल प्रदेशात मान्सूनचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. राज्य आपत्कालीन संचालन केंद्राच्या (SEOC)...
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने मोठा कहर केला आहे. निती खोऱ्यातील तामक नाल्याला आलेल्या प्रचंड पुरात बेली ब्रिज...
थायलंडमधील फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या एअरबस ए-३२० विमानाची हवेत अचानक सुमारे ३०० फूट उंची कमी झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ४ ऑगस्ट...
अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती (कोकण प्रांत), मुंबई उपनगर शाखेच्या वतीने महाकवी कालिदास जयंतीनिमित्त ‘आषाढरंग’ या काव्यपुष्पाचे आयोजन करण्यात आले. बोरिवली पूर्व...