राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी त्याचा वेग अपेक्षेपेक्षा मंदावल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काही भागांत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी या सरींवर...
२ जून २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), दुग्ध विकास विभाग आणि मुंबई पोलिसांनी आरे कॉलनीतील युनिट ३२ मध्ये संयुक्त धडक कारवाई केली. संजय गांधी...
दिल्लीतील भीषण अग्नितांडवानंतर राजधानीतील बेकायदा बांधकामांविरोधात प्रशासनाने मोठी धडक मोहीम सुरू केली असून अनधिकृत इमारतींवर बुलडोझर चालवण्याचा सपाटा लावला आहे. नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण...
नुकतेच केरळमधील विझिंजम बंदराने अवघ्या १८ महिन्यांत २० लाख टीईयू म्हणजेच ट्वेंटी-फूट इक्विव्हॅलेंट युनिट्स कंटेनर माल हाताळत भारतीय सागरी क्षेत्रात नवा इतिहास रचला. त्यामुळे...
भारताने एरोस्पेस आणि संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण कामगिरी करत सिंगल क्रिस्टल टर्बाइन ब्लेड (Single Crystal Turbine Blade) तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवले आहे. या यशामुळे...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती निमित्त संवेदना परिवार संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम ३१ मे २०२६ साइन्टिफिक सभागृह, नागपूर येथे आयोजित करण्यात...
केरळमध्ये नैऋत्य मान्सूनने जोरदार हजेरी लावताच राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले...
रस्त्याच्या कडेला मिळणारे वडापाव, समोसे, भजी आणि इतर तळलेले पदार्थ आवडीने खाणाऱ्यांसाठी लवकरच एक मोठा बदल दिसू शकतो. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने...
मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी आणि पूर्व-पश्चिम उपनगरांमधील संपर्क अधिक सुलभ करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) प्रकल्पाला आता मोठी गती मिळाली...
पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनातील महत्वाची पर्वणी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि वारकरी संतपरंपरेने रुजविलेल्या भक्ती, समता...