बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा जवान पूर्णम कुमार साहू याने भारतीय हद्द ओलांडत पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता. त्याला तिथे पकडण्यात आले. आता त्याची सुटका झाली आहे....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पेकाट मोडण्याचे आदेश, सेना दलांना दिले होते. ७ मे रोजी याची सुरुवात झाली. पुढे चार दिवसांत सेनादलांनी पाकिस्तानचा कार्यक्रम...
भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. पण हे प्रश्न विचारताना आपण शत्रूराष्ट्राला त्याचा गैरफायदा उचलण्याची संधी तर देत नाही ना, याचा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री आठ वाजता राष्ट्राला संबोधित केले. मोदींचे रात्रीचा आठ वाजता भाषण म्हटलं की, अनेकांच्या छातीत धडकी भरते. परंतु काल...
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर विरोधी पक्षांनी टीका केली की भारताने माघार का घेतली? अमेरिकेला मध्यस्थ का केले? यामागे काय वास्तव आहे?
भारतीय सेनादलाचे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन राजीव घई यांच्या नेतृत्वाखाली काल-आज अशा दोन पत्रकार परिषदा झाल्या. नौदल, हवाई दलाचे प्रमुख अधिकारी या पत्रकार परिषदेमध्ये...
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची काल पत्रकार परीषद झाली. पहेलगाम हल्ल्यानंतर देशात ज्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे ते पाहाता, ते याच संदर्भात...
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येनंतर वातावरण गंभीर आहे. सगळे पर्यटक घरी परतले आहेत. पण अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी काश्मीरमध्ये जात पर्यटनाला या असे...