जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनात प्रचंड संघर्ष, हिंसा पाहायला मिळाली. आंदोलकांच्या मागण्याही राजकीयच होत्या. पण झारखंडमध्ये मुद्दा पेपरफुटीचा असतानाही आंदोलन अत्यंत संयमाने झालं. कोणतीही...
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नीतीन नबिन यांनी सोमवारी त्यांची नवी टीम जाहीर केली. भाजपाच्या राष्ट्राध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर टीम घोषित करण्यासाठी त्यांनी ७ महिन्यांपेक्षा जास्त...
जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनातून कॉक्रोच जनता पार्टीचा आत्मविश्वास भलताच वाढला आहे. आता आपण म्हणू तसं प्रशासन चालेल, सगळे अधिकारी आपल्या तालावर नाचू लागतील...
झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दोन जणांचे थोबाड काळे झाले आहे—एक राहुल गांधी आणि दुसरे अभिजीत दिपके. जंतर-मंतरवरील आंदोलन संपले, परंतु झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन...
नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना दिमागी नक्षलवाद हा शब्द वापरला आणि अनेकांना मिरच्या झोंबल्या. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी आपल्याला दिमागी नक्षलवादी...
विदेशी मीडियातून सुरू असलेल्या नॅरेटिव्हची कायम भारताला भीती वाटत असते. कारण जागतिक दर्जाचा मीडिया हे असे घातक हत्यार आहे, जे भारताकडे नाही. ही ताकद...
सध्या देशातला विरोधी पक्ष संपविण्याचं काम सुरू आहे, असा आरोप केला जात असला तरी ती अवस्था विरोधी पक्षांनी स्वतःच आणली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न आता...
संसदेचे पावसाळी अधिवेशन काँग्रेसच्या गदारोळामुळे अक्षरशः वाया गेले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना हा खूप मोठा विजय वाटत आहे. अधिवेशन संपल्यानंतर ते काँग्रेसच्या कार्यकर्ता...