29.6 C
Mumbai
Wednesday, April 23, 2025
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्लेखोरांना ठार करण्यासाठी सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरु आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे समोर येत आहे. तसेच हल्लेखोर हल्ला करून पाकिस्तानात परत गेल्याची माहिती आहे. भारताच्या सुरक्षा एजन्सीकडून त्यानुसार तपास सुरु आहे....

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये, मदतीला आला वेग

जम्मू आणि काश्मीरमधील पेहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे....

हर्षवर्धन सपकाळ यांनी पोरकटपणा सोडावा, अजून ते लहान आहेत…बावनकुळेंचा...

अहिल्यानगर येथे होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी १५० कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याच्या बातमीने...

संग्राम थोपटेंनी काँग्रेसविरोधात दंड थोपटले, भाजपात केला प्रवेश!

पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठित नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी अखेर भाजपात प्रवेश केला...

“लोकशाहीमध्ये संसदचं सर्वोच्च!”

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या सर्वोच्च न्यायालयाबाबतच्या विधानावर टीका होत त्यांनी पुन्हा एकदा या मुद्द्याला...

बांसुरी स्वराजच्या बॅगेवर ‘नॅशनल हेराल्डची लूट’; पोहोचल्या संसदेत

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह आणखी काही नेते अडचणीत...

राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत १० दिवसांत उत्तर द्या!

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेसंदर्भात अंतिम...

न्यायाधीशांना जाब विचारणारा इंदिरा गांधींचा जुना व्हीडिओ व्हायरल

सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी राज्यपालांसह राष्ट्रपतींनी विधेयकावर निर्णय घेण्यासाठी मुदतीचे पालन करण्याच्या आशयाचा निर्णय...

आम्हाला follow करा

111,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
243,000सदस्य यादीसदस्य व्हा

पाकिस्तान दुश्मनच, पण देशातील त्यांचे एजंट त्याहूनही धोकादायक!

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्लेखोरांना ठार करण्यासाठी सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरु आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात...

पहलगाम हल्ला: काश्मीरमध्ये १४५० जणांना घेतले ताब्यात!

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर, सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमध्ये २५० हून अधिक...

“सरकारच्या हिंदुत्ववादी धोरणांमुळे झाला हल्ला” रॉबर्ट वाड्रा यांच्याकडून वादग्रस्त विधान

काँग्रेस नेत्या प्रियंका वाड्रा यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत भाष्य करताना केलेल्या विधानांमुळे नव्या...

हिंदूंच्या अंगावर याल तर सगळे हिंदू तुमच्या अंगावर येवू, शक्ती कळायलाच हवी!

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. देशासह राज्यात विविध पक्षांकडून हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात...

इतर नवीनतम कथा

पाकिस्तान दुश्मनच, पण देशातील त्यांचे एजंट त्याहूनही धोकादायक!

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्लेखोरांना ठार करण्यासाठी सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरु...

पहलगाम हल्ला: काश्मीरमध्ये १४५० जणांना घेतले ताब्यात!

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर, सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमध्ये २५० हून अधिक ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) यांना...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये, मदतीला आला वेग

जम्मू आणि काश्मीरमधील पेहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे या पर्यटकांचे पार्थिव आणि त्यांच्या नातेवाईकांना सुखरूप राज्यात परत...

“सरकारच्या हिंदुत्ववादी धोरणांमुळे झाला हल्ला” रॉबर्ट वाड्रा यांच्याकडून वादग्रस्त विधान

काँग्रेस नेत्या प्रियंका वाड्रा यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत भाष्य करताना केलेल्या विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सरकारच्या...

हिंदूंच्या अंगावर याल तर सगळे हिंदू तुमच्या अंगावर येवू, शक्ती कळायलाच हवी!

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. देशासह राज्यात विविध पक्षांकडून हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. हल्लेखोरांचा शोध घेवून...

करारा जवाब मिलेगा !

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की या दहशतवादी हल्ल्याचे कडक...

“कलमा म्हणू शकलो म्हणून वाचलो…” हिंदू प्राध्यापकाने सांगितली घटना

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक जखमी आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची ओळख विचारून केवळ हिंदू...

श्रीलंका ने त्रिकोणीय सीरीजसाठी टीम जाहीर केली!

श्रीलंकेने भारत आणि दक्षिण आफ्रिका विरोधात आगामी वनडे त्रिकोणीय मालिकेसाठी आपल्या १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे, ज्याचे नेतृत्व अनुभवी ऑलराउंडर चामरी अथापथु करणार...

पाकड्यांसोबत क्रिकेट खेळू नका!

पूर्व क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बीसीसीआय कडून पाकिस्तानसोबतचे सर्व क्रिकेट संबंध तोडण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानच्या हाती...

“कोणाचा बोलबाला, कुणाचा दबदबा?”

आयपीएल २०२५ मध्ये आता ४० सामन्यांचा टप्पा पूर्ण झाला आहे. म्हणजेच लीगचा अर्धा टप्पा संपला आहे. या दरम्यान अनेक खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे....