कवलापूर येथील प्रस्तावित विमानतळाच्या जागेवर, १३ ते १५ मार्च, दरम्यान भोंदू ख्रिश्चन धर्मगुरू, पॉल दिनाकरण याच्या प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे या प्रार्थना सभेच्या, कार्यक्रमांमध्ये प्रार्थनेने आजार बरे करणे, कॅन्सर बरा करणे व्यंधत्व दूर करणे, आर्थिक समस्या दूर करणे, दैवी शक्तीने व्यसनमुक्ती दुर करणे , अपंगांना चालवणे मूकबधरी...
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी विधानसभेत माहिती दिली की, महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापन मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य विषय करण्यासाठी अधिसूचना लागू करण्यात आली आहे. ते...
सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता शब्बीर अहमद शाह यांना दहशतवादी निधीपुरवठा आणि जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याच्या कटाशी संबंधित प्रकरणात...
तमिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील सुमारे ३०० वर्षे जुन्या हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धारावरून वाद निर्माण झाला आहे. पेरैयूर तालुक्यातील थुम्मनायक्कनपट्टी गावात असलेल्या...
कवलापूर येथील प्रस्तावित विमानतळाच्या जागेवर, १३ ते १५ मार्च, दरम्यान भोंदू ख्रिश्चन धर्मगुरू, पॉल दिनाकरण याच्या प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे या प्रार्थना...
आखातात संकट आल्यामुळे सगळे जग अडचणीत आले आहे. अमेरिकेसारखा तेल उत्पादक देशही यातून मुक्त नाही. काँग्रेस नेते या संकटात संधी शोधतायत. जनतेला भयभीत करण्याचा...
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी महत्त्वाची दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग (सेफ पॅसेज) देण्याची...
आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग संस्था फिच रेटिंग्जने भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष २०२५–२६ साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढदर ७.५...
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता भारतीय विमान वाहतूक क्षेत्रावरही दिसू लागला आहे. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर भारतातील प्रमुख विमान कंपन्या इंडिगो आणि एअर...
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी विधानसभेत माहिती दिली की, महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापन मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य विषय करण्यासाठी अधिसूचना...
देशभरात एलपीजी सिलिंडरच्या संभाव्य टंचाईच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असताना केंद्र सरकारने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. सरकारने सांगितले की ५ मार्चपासून...
जागतिक अर्थव्यवस्थेत वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मोठा आर्थिक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार १ लाख कोटी रुपयांचा आर्थिक स्थिरीकरण निधी (Economic Stabilisation Fund)...
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने विजेतेपद पटकावल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी देशभरातील चाहत्यांचे आभार मानले आहेत. संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघाला साथ देणाऱ्या चाहत्यांना त्यांनी...
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यांनी म्हटले आहे की आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाची कल्पना एमएस धोनीशिवाय करणे अशक्य आहे. मात्र, धोनी...