29 C
Mumbai
Monday, September 21, 2026
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आपला पुतण्या आकाश आनंद आणि त्याच्या बहिणीला यापुढे पक्षातील कोणतीही जबाबदारी देण्यास नकार दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आता कुटुंबातून केवळ त्यांचा धाकटा भाऊ आनंद कुमार यांचा मुलगा ईशान आनंद यालाच पक्षात पुढे आणले जाईल. २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बसपच्या अखिल भारतीय...
National Stock Exchange

‘राहुल गांधींनी काँग्रेस सोडून स्टँड-अप कॉमेडियन व्हावे!’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत त्यांनी...

बसपाची जबाबदारी मायावतींनी आकाश आनंदऐवजी सोपवली दुसऱ्या पुतण्यावर

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आपला पुतण्या आकाश आनंद आणि त्याच्या बहिणीला यापुढे...

काँग्रेस हा विदुषकांचा पक्ष बनलाय!

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि एका स्टँड-अप विनोदी कलाकाराने इंदौर येथे झालेल्या छात्रो की...

दिल्ली विद्यापीठात अभाविपने जिंकल्या ४ पैकी ३ जागा, एनएसयूआयला...

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (DUSU) २०२६ च्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, अखिल भारतीय...

दिशा सालियनच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंना मातोश्रीवर जात दिली नोटीस

मुंबईतील ‘मातोश्री’बाहेर शनिवारी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दिशा सालियनचे...

तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात

पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेसच्या नाव आणि निवडणूक चिन्हावरून सुरू असलेला वाद आता सर्वोच्च...

ममता बॅनर्जींचा उमेदवार आधी पळाला; नंतर परत आला!

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत रोज नवनवे नाट्य रंगताना पाहायला मिळते आहे. रेजीनगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ममता...

आम्हाला follow करा

111,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

उत्तर प्रदेश पोलिसांत ९१२ जणांची नियुक्ती

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी लखनऊ येथील लोकभवनात राज्य पोलिस दलातील विविध पदांसाठी निवड झालेल्या ९१२ उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान केली. पोलिस उपनिरीक्षक (गोपनीय), सहायक उपनिरीक्षक (लिपिक) आणि...

कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या १२ तास उशिराने

गणेशोत्सव संपल्यानंतर कोकणातून मुंबईसह विविध शहरांकडे परतणाऱ्या गणेशभक्तांना कोकण रेल्वेच्या विलंबाचा मोठा फटका बसला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात...

झारखंडचा ३० लाखांचे इनाम असलेला नक्षली ब्रजेश गंझूचे वाराणसीत एन्काऊंटर

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे रविवारी सकाळी उत्तर प्रदेश एटीएससोबत झालेल्या चकमकीत झारखंडमधील प्रतिबंधित नक्षली संघटना तृतीय प्रस्तुती कमिटी (टीपीसी)चा...

सैरांग आलंया, एक वर्ष झालंया!

भारताच्या ईशान्येला सात राज्यांचा एक समूह आहे— अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरा. यांना आपण ‘सेव्हन...

इतर नवीनतम कथा

जोगेश्वरीत कृत्रिम विसर्जन तलावात शिरताच विजेचा धक्क्याने एक दगावला

जोगेश्वरी पूर्व येथील शामनगर तलावाजवळ गणेशमूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन तलावात शिरलेल्या १९ वर्षीय कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. रोहित भीमू राठोड...

लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाच्या नावाखाली फसवणूक

मुंबईतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेत भाविकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला काळाचौकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे....

घाटकोपरमध्ये गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाची चाकू भोसकून हत्या

मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर परिसरात गणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट लागणारी धक्कादायक घटना घडली. ‘सेव्हन स्टार स्पोर्ट्स क्लब’ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेश राजेंद्रन देवेंदर...

‘नाममात्र शुल्काला विरोध नको’

यूपीआय व्यवहारांवरील प्रस्तावित शुल्कावरून व्यापारी आणि पेट्रोल पंप व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. यूपीआयमुळे डिजिटल...

‘राहुल गांधींनी काँग्रेस सोडून स्टँड-अप कॉमेडियन व्हावे!’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून स्टँड-अप कॉमेडियन बनावे, असे म्हटले. इंदूर येथे...

राहुल गांधींना डोवाल यांची सुपारी मिळाली आहे काय?

देशातील राजकारण्यांबाबत लोकांच्या मनात कमी-जास्त राग-लोभ असू शकतो. परंतु स्पाय मास्टर, भारताचे जेम्स बाँड, देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबाबत देशातील जनतेच्या मनात...

परदेशी गुंतवणूकदारांची पुन्हा माघार

भारतीय शेअर बाजारात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी पुन्हा मोठ्या प्रमाणावर माघार घेतली आहे. १ ते १८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत एफपीआयने भारतीय शेअर बाजारातून तब्बल...

बिहारमध्ये पुरामुळे ५० लाख नागरिक प्रभावित

बिहारमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे राज्यातील जवळपास ५० लाख नागरिक प्रभावित झाले आहेत. राज्यातील १५ जिल्ह्यांमधील ८८ प्रखंड, ५७५ ग्रामपंचायती आणि २,६४२ गावांना पुराचा फटका...

एलावेनिलने जिंकून दिले भारताला दुसरे पदक

एलावेनिल वालारिवनने रविवारी येथे आयची प्रीफेक्चर जनरल शूटिंग गॅलरीमध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक अंतिम फेरीत दुसरे स्थान मिळवत रौप्यपदक आपल्या नावावर केले....

उत्तर प्रदेश पोलिसांत ९१२ जणांची नियुक्ती

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी लखनऊ येथील लोकभवनात राज्य पोलिस दलातील विविध पदांसाठी निवड झालेल्या ९१२ उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान केली. पोलिस उपनिरीक्षक...