भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी १३ सप्टेंबर २०२५ रोजी ५१.३८ किलोमीटर लांबीच्या बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे आणि सैरांग रेल्वेस्थानकाचे उद्घाटन झाले आणि मिझोरामच्या विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. काँग्रेसच्या काळात मिझोराममध्ये रेल्वे पोहोचली नाही पण मोदी सरकारच्या काळात सुरू झालेल्या या रेल्वेमुळे या दुर्गम डोंगराळ राज्याच्या विकासाला मोठी...
मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी सुरक्षित आणि निर्भय वातावरणात सण साजरा करावा, यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. उत्सवाच्या कालावधीत ७ अतिरिक्त पोलिस आयुक्त, ३७...
भारतीय संघाने ज्युनियर महिला आशिया कप २०२६चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. अंतिम सामन्यात भारताने शानदार कामगिरी करत यजमान चीनचा १-० असा पराभव केला. सानिका...
१५ वर्षीय तन्वी पत्रीने रविवारी बॅडमिंटन आशिया अंडर-१७ आणि अंडर-१५ ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या एकेरीतील अंडर-१७ विजेतेपद आपल्या नावावर केले. तन्वीने सर्व भारतीय अंतिम...
भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाने रविवारी मोकी प्रशिक्षण तळावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करत विक्रमी सहाव्यांदा आशिया कपचे विजेतेपद...
भारताच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचा कणा मजबूत असून ‘इंडिया फर्स्ट’ म्हणजेच भारत प्रथम हा दृष्टिकोन सरकारच्या धोरणाचा केंद्रबिंदू आहे, अशा शब्दांत भारताचे गृहमंत्री अमित...
मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी सुरक्षित आणि निर्भय वातावरणात सण साजरा करावा, यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. उत्सवाच्या कालावधीत...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी १३ सप्टेंबर २०२५ रोजी ५१.३८ किलोमीटर लांबीच्या बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे आणि सैरांग रेल्वेस्थानकाचे उद्घाटन झाले आणि मिझोरामच्या...
सणासुदीचा हंगाम सुरू होताच रेल्वे प्रवासासाठी तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच वाढत्या मागणीचा परिणाम आता आयआरसीटीसीच्या तिकीट बुकिंगच्या आकडेवारीतही दिसून आला आहे....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेनिमित्त देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली. १७ सप्टेंबर रोजी...
पश्चिम आशियातील संघर्षाची झळ आता जागतिक ऊर्जा बाजाराला बसू लागली आहे. सौदी अरेबियातील ईस्ट-वेस्ट तेलवाहिनी ड्रोन हल्ल्यानंतर तात्पुरती बंद करण्यात आली आहे. रियाध आणि...
नवी दिल्लीत आयोजित केलेल्या ब्रिक्स गटाच्या परिषदेची आज सांगता झाली. प्रत्येक चांगल्या गोष्टीबाबत नाक मुरडणाऱ्या नाराज फुफांची प्रतिक्रिया ब्रिक्सबाबतही फुगल्या तोंडाने आली. कधी काळी...