सत्तेसाठी काँग्रेससोबत जाऊन हिंदुत्वाचे विचार सोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंदुह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी जाहीर माफी मागून पश्चाताप करावा, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या शायना एनसी यांनी आज (२२ जानेवारी) केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
येत्या २३ जानेवारी २०२५ रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती...
सत्तेसाठी काँग्रेससोबत जाऊन हिंदुत्वाचे विचार सोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंदुह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी जाहीर माफी मागून पश्चाताप करावा, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या शायना एनसी यांनी आज (२२...
जळगाव जिल्ह्यात मोठी रेल्वे दुर्घटना घटना घडली आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी आगीच्या अफवेमुळे चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. यामुळे...
महाराष्ट्रात गोमातेला राज्यमाता दर्जा देण्यात आल्यानंतरही काही ठिकाणी गुरांची तस्करी होत असल्याचे समोर येत आहेत. चिपळूण तालुक्यामध्येही तसाच तस्करीचा...
जसं नारळ वाढवायला दगड घेतला जातो तसं पराजयाचे खापर फोडायला इव्हीएमला या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेला आहे. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली. पण या सोहळ्याच्या निमित्ताने भारतातल्या तथाकथित पुरोगामी, विचारवंतांना जबरदस्त चपराक बसली.
ऑनलाईन कर्ज देण्याच्या नावाखाली लोकांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या एका कॉल सेंटरवर सांताक्रूझ पोलिसांनी मंगळवारी छापा टाकला. या छाप्यादरम्यान पोलिसांनी ७ जणांना अटक केली असून...
कांजूरमार्ग मेट्रो कारशेड येथे रविवारी मृत अवस्थेत सापडलेल्या राजेश सारवान या व्यक्तीच्या हत्येची उकल करण्यात कांजूरमार्ग पोलीस आणि गुन्हे शाखेला यश आले आहे.
या हत्येप्रकरणी...
लोकशाहीत राजकीय मतभेद असू शकतात, परंतु जिथे विषय देशाच्या सुरक्षेचा असतो, तिथे तरी एकवाक्यता हवी, राजकारण नको. घुसखोरांचा मुद्दा खूपच गंभीर बनला आहे. सैफ...
सत्तेसाठी काँग्रेससोबत जाऊन हिंदुत्वाचे विचार सोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंदुह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी जाहीर माफी मागून पश्चाताप करावा, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या...
जळगाव जिल्ह्यात मोठी रेल्वे दुर्घटना घटना घडली आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी आगीच्या अफवेमुळे चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. यामुळे ११ प्रवाशांचा मृत्यू झाला तर...
भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सन २०२४-२५ पासून "घर घर संविधान" उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत प्रजाकसत्ताक...
महाराष्ट्रात गोमातेला राज्यमाता दर्जा देण्यात आल्यानंतरही काही ठिकाणी गुरांची तस्करी होत असल्याचे समोर येत आहेत. चिपळूण तालुक्यामध्येही तसाच तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेनेचे...