नवी मुंबईत एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी इमारतीमधील रहिवासी झोपेत असतानाच अचानक बिल्डिंग जमिनदोस्त झाली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलीस अग्निशमन दल आणि एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
शनिवारी पहाटे...
नवी मुंबईत एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी इमारतीमधील रहिवासी झोपेत असतानाच अचानक बिल्डिंग जमिनदोस्त झाली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात...
नवी मुंबईत एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी इमारतीमधील रहिवासी झोपेत असतानाच अचानक बिल्डिंग जमिनदोस्त झाली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली...
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गिरगावमधील मंदिरांना धोका निर्माण झाल्याचे समोर आले आहे. या भागातील प्राचीन जुनी मंदिरे नामशेष होत चालल्याची बाब हिंदू संघटनांनी उघडकीस आणत...
सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. नुकताच अर्थमंत्री निर्मला सीताराम#न यांनी देशाचा अत्यंत संतुलित असा अर्थसंकल्प मांडला. आणि त्यांनी अर्थसंकल्प मांडला रे मांडला तोच महाराष्ट्रातील...
फादर फ्रांसिस दिब्रेटो यांचे मंगळवारी निधन झाले. मृत्यूनंतर वैर संपते ही सनातन धर्माची भूमिका आहे. परंतु मृत्यूनंतर एखाद्याच्या जीवीत कार्याची चिकित्सा होऊ नये, असा...
सध्या बांगलादेशमध्ये एक प्रकारे हाहाकार माजला आहे. नोकऱ्यामधील आरक्षणावरून विद्यार्थ्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. १०० च्या वर मृत्यू सुद्धा झाले आहेत. हा प्रकार बंगलादेशमध्ये सुरु...
अनिल देशमुखांचे आरोप हा सध्या चर्चेचा विषय आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले जात आहे. त्यावरून संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे अधःपतन...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते आणि राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांचा प्रोफाइल फोटो व्हाट्सअपला वापरून कतारच्या राजकुमारकडे पैशांची मागणी करणाऱ्याला महाराष्ट्र सायबर...
फादर फ्रांसिस दिब्रेटो यांचे मंगळवारी निधन झाले. मृत्यूनंतर वैर संपते ही सनातन धर्माची भूमिका आहे. परंतु, मृत्यूनंतर एखाद्याच्या जीवीत कार्याची चिकित्सा होऊ नये, असा...
मध्य प्रदेशच्या मोहन यादव सरकारने अग्निविरांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील पोलीस भरतीत अग्नीवर जवानांना आरक्षण दिले जाणार आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी याची...
ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण शहापूर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली...