'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१३ मे) सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले आणि त्यांनी भारतीय हवाई दलातील अधिकारी आणि सैनिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हवाई दलाच्या जवानांना संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, "जगाने 'भारत माता की जय' या घोषणेची ताकद नुकतीच पाहिली आहे. 'भारत माता...
जम्मू-कश्मीरसंदर्भातील सर्व मुद्दे केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील द्विपक्षीय पातळीवरच सोडवले जावेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, या धोरणात कोणताही बदल झालेला नाही....
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानविरुद्ध भारताने केलेल्या लष्करी कारवाई ऑपरेशन सिंदूरपासून प्रेरित होऊन उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये १७ नवजात...
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पिओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे ९ स्थळ उध्वस्त केले. यानंतर, दहशतवादी...
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर विरोधी पक्षांनी टीका केली की भारताने माघार का घेतली? अमेरिकेला मध्यस्थ का केले? यामागे काय वास्तव आहे?
भारतीय सेनादलाचे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन राजीव घई यांच्या नेतृत्वाखाली काल-आज अशा दोन पत्रकार परिषदा झाल्या. नौदल, हवाई दलाचे प्रमुख अधिकारी या पत्रकार परिषदेमध्ये...
हिंदू देवी देवतांची अश्लील छायाचित्रे तसेच अश्लील चित्रफिती तयार करून समाजमाध्यमावर पसरवून बदनामी करणाऱ्या विकृताला अखेर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी हा आंध्रप्रदेशात...
महायुतीचे सरकार सत्तेत येताच राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरू झाले आहे. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या सह राज्यातील ७ आयपीएस अधिकारी...
जम्मू-कश्मीरसंदर्भातील सर्व मुद्दे केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील द्विपक्षीय पातळीवरच सोडवले जावेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, या...
बांगलादेशचे माजी राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हमीद गेल्या आठवड्यात पहाटे ३ वाजता ढाका आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थाई एअरवेजच्या विमानात चढले आणि बांगलादेशी गाढ झोपेत असताना देश...
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानविरुद्ध भारताने केलेल्या लष्करी कारवाई ऑपरेशन सिंदूरपासून प्रेरित होऊन उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये १७ नवजात मुलींचे नाव त्यांच्या कुटुंबियांनी सिंदूर...
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पिओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे ९ स्थळ उध्वस्त केले. यानंतर, दहशतवादी हल्ले थांबवण्याबद्दल बोलण्याऐवजी पाकिस्तानने भारतावर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री आठ वाजता राष्ट्राला संबोधित केले. मोदींचे रात्रीचा आठ वाजता भाषण म्हटलं की, अनेकांच्या छातीत धडकी भरते. परंतु काल...
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१३ मे) सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले आणि त्यांनी भारतीय हवाई दलातील अधिकारी आणि सैनिकांची भेट घेतली....