हरिहरेश्वर हे कोकणातील एक प्रमुख तीर्थस्थळ. समुद्राच्या लाटांच्या आवाजात हा परिसर गुंजत असला तरी अपार मनःशांती देणारा, देवदेवतांचा वास आत्मिक समाधान देणारा.
मुंबई. देशाची आर्थिक राजधानी. कधीही न झोपणारे शहर. मुंबईत कोणी उपाशी झोपत नाही असे म्हणतात. बहुतेक याच कारणामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी लाखोजण या मुंबईची...
गणेशोत्सवाची धूम सगळीकडे असली तरी महाराष्ट्रात अशी काही गावे आहेत, जिथे एका गावात एकच गणपती आहे. तिथे घराघरात गणपतीची प्रतिष्ठापना होत नाही. पण तरीही...
गोरेगावची पत्राचाळ गेल्या काही दिवसात वादविवादांमुळे चर्चेत आहे पण या पत्राचाळीची वेगळी ओळख आहे ती म्हणजे गणेशोत्सव. या मंडळाचा यंदा अमृतमहोत्सव. त्यानिमित्त. Goregaon's Patrachali...
हर घर तिरंगा ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंत्रालयातही ही मोहीम राबविण्यात आली. त्या मोहिमेबद्दल आणि...
२६ जुलै. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. भारतीय मोठ्या अभिमानाने हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतात. कारगिल...