राज्य मार्ग परिवहन महामंडळ कायदा १९५० अन्वये टप्पे प्रवासी वाहतूक करण्याचे अधिकार फक्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आहेत. त्यामुळे शासन इतर कुणालाही टप्पे...
गणेशभक्तांना खूषखबर आहे. कोविड काळातील घातलेली बंदी आणि निर्बंध राज्य सरकारने उठवले आहेत. आगमन आणि विसर्जन मिरवणूक दणक्यात होणार आहे. गणपतीच्या मूर्तीवरील बंदीही उठवली...
माहिमच्या किल्ल्यावर मोठी वस्ती आहे. आता तो किल्ला या वस्तीपासून मुक्त करण्यात येणार आहे. एकीकडे वांद्र्याचा गड ढासळताना दिसतोय. त्यातच त्याच्या जवळच असलेला गडही...
एक जूनला एसटीने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. पुणे-नगर मार्गावर अत्याधुनिक पहिली इलेक्ट्रिक बस धावली. आता नवीन हायब्रिड बसेस एसटीच्या ताफ्यात येताहेत. पण यातून...
मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे. या जुन्या चाळी जाऊन तिथे नव्या इमारती उभ्या राहतील. पण या नव्या इमारतींचा पायाही रचला नाही तोपर्यंत...
रस्त्यालगत असलेल्या फेरीवाल्यांकडे थंडपेयात हमखास बर्फाची मागणी केली जाते. मात्र, अनेक फेरीवाले, रसवंती चालक, ज्यूस, लिंबू सरबत, ताक, कोकम, निरा, सोडा, बर्फ गोळा विकणारे...
महाबळेश्वर-पोलादपूरदरम्यान आंबेनळी घाटाची गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे आतोनात हानी झाली होती. रस्त्याला तडा गेल्या. रस्त्यावर मोठमोठ्या दरडी कोसळल्या. डोंगरातून वाहणारा पाण्याचा प्रवाह घाटरस्त्यावरून वाहत होता. त्यामुळे...