26 C
Mumbai
Sunday, February 15, 2026

Sudarshan Surve

177 लेख
0 कमेंट

नामीबियाचा जय शाह यांना सलाम

एसोसिएट देशांमध्ये क्रिकेटच्या विकासासाठी आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी मोठी पावले उचलली आहेत, अशी प्रशंसा नामीबिया क्रिकेटचे अध्यक्ष रूडी वॅन वुरेन यांनी केली आहे. रूडी वॅन वुरेन म्हणाले, “आयसीसी सध्या...

‘इतक्या लवकर पुनरागमन होईल, वाटलंच नव्हतं!’ – तिलक वर्मा

दुखापतीतून सावरल्यानंतर भारतीय संघात पुनरागमन केलेल्या अष्टपैलू तिलक वर्मा यांनी बीसीसीआय आणि सेंटर ऑफ एक्सलन्सचे आभार मानले. त्यांच्या मदतीमुळे अपेक्षेपेक्षा लवकर मैदानावर परतता आल्याचे तिलक यांनी सांगितले. संघातील आक्रमक फलंदाजीमुळे...

विश्वचषकाच्या रणधुमाळीपूर्वी गौतम गंभीर सिद्धिविनायका चरणी

टी20 वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून होत असून, त्याआधी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी गुरुवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. आगामी स्पर्धेत भारत...

ठाकूर-जायसवाल पुनरागमनाने मुंबई सज्ज!

रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) लढतीआधी मुंबईला मोठा दिलासा मिळाला आहे. सीम-बॉलिंग अष्टपैलू शार्दुल ठाकूर आणि डावखुरा सलामीवीर यशस्वी जायसवाल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. ६ फेब्रुवारीपासून एमसीए-बीकेसी मैदानावर...

अफाट प्रतिभा, पण अपूर्ण स्वप्न — विनोद कांबळीची अधुरी कारकीर्द

गुरू रमाकांत आचरेकर यांनी भारतीय क्रिकेटला अनेक मोठे खेळाडू दिले. त्यात सर्वात झळाळणारी दोन नावं म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. सचिनने आपल्या अफाट प्रतिभेचा पूर्ण वापर केला आणि...

नाबाद शतकासह केएल राहुलने रचला नवा इतिहास

भारताचा भरोसेमंद फलंदाज केएल राहुल याने न्यूझीलंडविरुद्ध जबरदस्त कामगिरी करत नाबाद शतक झळकावलं आणि एक खास विक्रम आपल्या नावावर केला. निरंजन शाह स्टेडियमवर राहुलने ९२ चेंडूंमध्ये १ षटकार आणि...

दापोलीत एकदा जायचं… कायमचं प्रेमात पडायचं!

कोकण म्हणजे नुसता भौगोलिक प्रदेश नाही, तो एक अनुभव आहे. लाल मातीचा गंध, समुद्राच्या लाटा, डोंगररांगा, हिरवीगार जंगलं, नारळ–आंब्याच्या बागा आणि माणसांमधली आपुलकी – या सगळ्यांचं अत्यंत सुंदर रूप...

प्रदेवीतील जत्रेवर निवडणुकीचा फटका

प्रभादेवी परिसरातील पारंपरिक जत्रोत्सवावर यंदा थेट निवडणुकीचा परिणाम झाला आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत्रेवर निर्बंध घालण्यात आले असून, यामागचे मुख्य कारण म्हणजे चवन्नी गल्लीतील महानगरपालिकेची...

रत्नागिरी – समुद्र, सह्याद्री, इतिहास, श्रद्धा आणि कोकणी माणसाचं जग

रत्नागिरी म्हणजे फक्त नकाशावरचं एक ठिकाण नाही. रत्नागिरी म्हणजे अनुभव. इथे पाऊल ठेवल्यावर आपण पर्यटक राहत नाही, आपण हळूहळू त्या मातीचा भाग होतो. समुद्राचा खारट वास, लाल मातीचा गंध,...

हिटमॅन रोहित शर्माचे झंझावाती शतक

‘हिटमॅन’ रोहित शर्माने विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना जबरदस्त फटकेबाजी करत लिस्ट-ए कारकिर्दीतील सर्वात वेगवान शतक झळकावले. सिक्किमविरुद्धच्या सामन्यात रोहितने अवघ्या ६२ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आणि ९४ चेंडूंमध्ये...

Sudarshan Surve

177 लेख
0 कमेंट