इजिप्तमधील काहिरा येथे पार पडलेल्या आईएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कप (रायफल, पिस्तूल आणि शॉटगन) स्पर्धेत भारताने शानदार कामगिरी करत एकूण १६ पदके (५ सुवर्ण, ६ रौप्य, ५ कांस्य) जिंकत पदकतालिकेत...
भारतीय महिला बीच कबड्डी संघाने एशियन बीच गेम्समध्ये श्रीलंकेवर ४७-३१ असा विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
महिला संघाने उपांत्य फेरीत बांगलादेशचा ५०-३१ असा...
पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून, पहिल्या टप्प्यात फक्त कार आणि बस या वाहनांनाच प्रवेश देण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. अतिरिक्त...
अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या १ धावांनी झालेल्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंमध्ये निराशा पसरली असली, तरी कर्णधार अक्षर पटेलने संघाला सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला आहे.
अक्षर पटेल म्हणाला, “स्पर्धेच्या...
बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी मिश्र चित्र पाहायला मिळाले. युवा खेळाडू आयुष शेट्टीने दमदार कामगिरी करत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली, तर अनुभवी खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि एच.एस. प्रणय यांना स्पर्धेतून...
कल्पना करा, आपण पहाटेच वेळासच्या किनाऱ्यावर उभे आहोत. हलकीशी गार वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावर येतेय. समोर अथांग पसरलेला अरबी समुद्र. लाटांचा मंद आवाज आणि आकाशात हळूहळू उजाडत चाललेलं सोनसळी प्रकाशाचं...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ‘नमन’ अवॉर्ड्सचा आणखी एक यशस्वी सोहळा आयोजित केला. भारतीय क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना गौरविण्यासाठी हा वार्षिक पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. भारताचे दोन...
महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात वसलेला सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे निसर्ग, इतिहास, संस्कृती आणि शांततेचा अद्भुत संगम. कोकणाच्या नकाशावर दक्षिणेला असलेला हा जिल्हा जणू निसर्गाने मनापासून सजवलेला आहे. निळाशार अथांग समुद्र, पांढऱ्या...
टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारताचा विजय हा न्यूझीलंडने दिलेलं ‘गिफ्ट’ असल्याचा दावा करत त्याने...
फाल्गुन महिन्याची चाहूल लागली की कोकणात काहीतरी वेगळं घडू लागतं. सकाळच्या वाऱ्यात हलकी उष्णता जाणवते. नारळ-पोफळीच्या बागा सळसळू लागतात. आंब्याच्या मोहराचा सुगंध दरवळतो. समुद्राच्या लाटा जणू काही ताल धरतात…...