28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024

Sudarshan Surve

49 लेख
0 कमेंट

वरळी आदर्श नगर मैदानातील कुंपण क्रीडाप्रेमींनी उखडून टाकले!

वरळी येथील आदर्श नगर मैदानात असलेल्या जनता हायस्कूल जवळील काही भाग मंगळवारी लोखंडी कुंपण घालून बंद करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. अखेर हे खांब स्थानिकांनी...

बोरीवली पूर्वेच्या टाटा स्टील मार्गावर उघडी गटारे ठरताहेत मृत्यूचे सापळे?

बोरीवली येथील मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळील मेट्रो मॉलच्या बाजूने जाणारा टाटा स्टील मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर बहुतांश गटारांची झाकणेच गायब आहेत. या मार्गावर भरपूर प्रमाणात ऑफिसेस असल्यामुळे...

हार्दिक अनफिट; मुंबई इंडियन्सला धक्का

हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने संघात स्थान दिले आणि त्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घालण्यात आली. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्या चांगलेस ट्रोल झाले. त्यानंतर आता हार्दिक पंड्याच्या दुखापतीचे अपडेट्स...

कबुतर जा जा जा…

मैने प्यार किया चित्रपटात पहिल्या प्रेमाची पहिली चिठ्ठी पोहोचवण्याचे काम कबुतर करते. परंतु हाच कबुतर आता मुंबईकरांना प्रेमाची चिठ्ठी नाहीतर डॉक्टरची चिठ्ठी घेण्यास भाग पाडतोय. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी तापदायक ठरतो...

लाइनमध्ये सतरा तास उभे राहून आयफोन १५ खरेदी!

भारतात आजपासून ग्राहकांना आयफोन १५ सीरिजचे फोन खरेदी करता येणार आहेत. आयफोन १५च्या सीरिजमध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार...

गणेशोत्सवासाठी दादर गजबजले

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वांचा लाडक्या बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशभक्त आपल्या देवाचे स्वागत दणक्यात व्हावे, यासाठी मोठ्या प्रमाणात बाजारात जाऊन खरेदी...

फिरकी गोलंदाज कुलदीप ठरला वेगवान

आशिया कपमध्ये प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यानंतर त्यापाठोपाठ लंकेच्या घरच्या मैदानावर श्रीलंकेला चारीमुंड्या चीत करत भारताने आशिया कपच्या फायनलमध्ये मोठ्या दिमाखात प्रवेश केला आहे. भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली...

गणेशोत्सवासाठी रेल्वेने पोहोचा फक्त ५० रुपयांत

गणपती उत्सवासाठी कोकणात जायचंय? तिकीट मिळत नाहीए? गाड्या फूल आहेत? रिझर्व्हेश होत नाहीए? तर, काळजी करू नका. आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव साजरा करण्यासाठी आता रेल्वे तुम्हाला कोकणात घेऊन जाणार...

२० गुंठे जमीनीची अट १० गुंठे करावी

प्रधानमंत्री कृषी सिचन योजनेंतर्गत किमान २० गुंठे जमीन असण्याची अट शिथील करण्याबाबत आमदार सतेज पाटील यांनी तारांकित प्रश्नोत्तरात मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या प्रधानंत्री कृषी सिंचन या...

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना २५ लाख

वन्यप्राण्याच्या हल्ल्ल्यात माणसाचा मृत्यू झाल्यास, गंभीर आणि किरकोळ जखमी, कायमचे अंपगत्व आल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीत भरघोस वाढ केलेली आहे. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना २५ लाख रुपयांची...

Sudarshan Surve

49 लेख
0 कमेंट