35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024

Dinesh Kanji

637 लेख
0 कमेंट

मुंबईचा पैसा, लखनौची जमीन, ठाकरेंच्या नावाने गलका…

अयोध्येत श्रीरामजन्मभूमीवर भव्य मंदिराच्या निर्मितीनंतर अयोध्येच्या आसपासच्या परिसरातही जमिनीच्या किमती प्रचंड वधारल्या आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांनी सुद्धा अयोध्येलगत दहा एकर जमीन विकत घेतली आहे. महाराष्ट्रातील एका बड्या...

पवार-दाऊद संबंधांची पुन्हा चर्चा

महाराष्ट्रात सध्या प्रचाराचा धूमधडाका सुरू आहे. एकूणच राज्याच्या तुलनेत बारामतीमध्ये राजकीय पारा जरा जास्तच वाढलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार यांना निवडणूक मैदानात उतरवल्यामुळे पवार...

एकनाथ शिंदे यांच्या ‘करंट’वर शिक्कामोर्तब करणारा सर्व्हे

विविध वृत्तवाहिन्यांचे सर्व्हे हा एक मोठा जुगाड असतो. सी-व्होटरच्या सर्व्हेने ही बाब आता पुरेशी स्पष्ट केलेली आहे. ताज्या सर्व्हेमध्ये महायुतीला ३० आणि मविआला १८ जागा बहाल केल्या आहेत. वर्षभरापूर्वी...

आधी झालेले विसरा, म्हणजे नेमकं काय?

उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात मुस्लीम मतदारांशी संवाद साधला. लोटांगणच घातलं म्हणा. आधी झालेले विसरा, देशाचे संविधान वाचवण्यासाठी आपण एकत्र येऊया अशी साद घातली. आधी झालेले...

जातीचा खुुळखुळा, करी देश खिळखिळा!

प्रसिद्धीचा झगमगाट वाईट नसतो, परंतु याची सवय मात्र खूप वाईट. प्रसिद्धीचे व्यसन लागलेले लोक झोतात नसेल तर नुसते तडफडत असतात. मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा स्थिती अशीच झालेली आहे....

थयथयाट आणि थरथराट…

पालघरमध्ये काल शुक्रवारी झालेल्या सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा पातळी सोडून बोलले. नकली शिवसेना हा टोला ठाकरेंच्या वर्मी बसलेला दिसतो. पालघरच्या सभेत त्यांनी नेहमी प्रमाणे थयथयाट केला. सध्या मोदी...

लोकसभेच्या तोंडावर घातपाताचे अरिष्ट टळले…

एनआयएने बंगळूरु येथे १ मार्च रोजी रामेश्वर कॅफेमध्ये झालेल्या आयईडी ब्लास्टचे आरोपी मुस्सरीव हुसेन शाहजीब आणि अब्दुल मतीन ताहा यांना कोलकाता येथून अटक केली. अत्यंत धाडसी कारवाई करून एनआयएने...

राज ठाकरेंनी भूमिका बदलली की, मूळ भूमिकेकडे परतले?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेत लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. लाव रे तो व्हीडियो मोहीमेमुळे... राज ठाकरे अनेकांच्या आँखो का तारा बनले होते. अशा...

ठाकरेंकडे आहे, लोकशाही वाचवण्याचा उपाय!

दारु घोटाळाप्रकरणात ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागायला गेलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल न्यायालयाने चांगलाच बांबू दिला. अटक योग्यच आहे, आहे...

मविआतील जागा वाटपाच्या पूर्णविरामानंतर स्वल्पविराम

महाविकास आघाडीचे जागावाटप आज अखेर गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर झाले. काँग्रेस १७, उबाठा गट २१ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा जाहीर झालेल्या आहेत. जागा वाटपाबाबत मविआने महायुतीवर...

Dinesh Kanji

637 लेख
0 कमेंट