उद्धव ठाकरे यांनी दादरच्या हनुमान मंदिरापासून एक आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. तिथे ते रामरक्षा म्हणणार आहेत.
हे आंदोलन राज्यव्यापी करणार आहेत. राम मंदिरातील घोटाळ्याविरोधात त्यांचे हे आंदोलन आहे....
विक्रोळी पूर्वेकडून पश्चिमेला जाणाऱ्या पुलामुळे सध्या प्रवाशांना प्रचंड डोकेदुखीचा सामना करावा लागतो आहे. विक्रोळी रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रस्त्याजवळ असलेला हा पूल काही काळापूर्वी बांधण्यात आला. त्यातून विक्रोळी पश्चिमेला जाणे...
रविवारी युरोपातील अनेक भागांमध्ये तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत पोहोचले. शास्त्रज्ञांच्या मते, २० जूनपासून सुरू झालेली ही उष्णतेची लाट आतापर्यंतच्या नोंदवलेल्या सर्वात भीषण उष्णतेच्या लाटांपैकी एक आहे. या प्रचंड...
शनिवारी सायंकाळी मध्य प्रदेशातील जबलपूरच्या मदन महाल परिसरात एका दंतचिकित्सा क्लिनिकमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत, एका मुस्लिम व्यक्तीने दंतचिकित्सक...
सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे आणि या निमित्ताने समान नागरी कायद्याची चर्चा सुरू झालेली आहे. गेले दोन दिवस समान नागरी कायदा बहुपत्नीत्व, तीन तलाक वगैरे सगळे विषय...
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले. त्यांची इच्छा असेल तर आपण शिवसेना पक्ष प्रमुख पद सोडू अशी घोषणा त्यांनी केली.
माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या...
उबाठा शिवसेनेचे ६ खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहेत. ते ठरलेही आहे. खासदारांनी उचललेल्या या पावलामुळे उबाठा शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे,...
पश्चिम बंगालची निवडणूक झाली, ममता बॅनर्जी यांचे सरकार कोसळले तेव्हापासून देशातील राजकारणात प्रचंड घुसळण सुरू झाली आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांनाही उधाण आले आहे. खुद्द ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसमध्ये...
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधील वरिष्ठ नेते कल्याण बॅनर्जी यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एक प्रकारे ममता बॅनर्जींना एक पर्याय दिला की, एक तर कल्याण...
जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी मे २०२६ मध्ये दोन दिवसांच्या नॉर्वे दौऱ्यावर होते, तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टोला लगावत विचारले की, नॉर्वेने त्यांच्या “वैयक्तिक विनंतीला” मान्यता देऊन गौतम...