34 C
Mumbai
Friday, April 26, 2024

Mahesh Vichare

261 लेख
0 कमेंट

इस्रायलने मारले हमासचे ९ हजार दहशतवादी

इस्रायल आणि हमासमधील युद्धाला १०० दिवस उलटले असून यातआतापर्यंत दोन्ही बाजूंकडील सुमारे २५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. आता इस्रायलच्या लष्कराने सोमवारी नवी आकडेवारी जाहीर केली आहे. इस्रायलच्या लष्कराने...

प्रभू राम माझ्या रक्तात!

महेश विचारे येत्या २२ जानेवारीला अयोध्या नगरीत होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची सगळ्यांना आस लागली आहे. प्रत्येक जण या सोहळ्यात रंगू इच्छित आहे. देशभरातील काही मोजक्या लोकांना या ऐतिहासिक सोहळ्याचे...

कुस्ती महासंघाच्या निलंबनानंतर त्रिसदस्यीय समिती पाहणार काम

कुस्ती महासंघाचे निलंबन केल्यानंतर आता त्याजागी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची घोषणा क्रीडा मंत्रालयाने केली आहे. क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिंपीक संघटनेच्या माध्यमातून ही समिती तयार केली...

धर्मांतरित व्यक्तींना आदिवासींचे लाभ नको ! विधान परिषदेत मागणी

धर्मांतरणाच्या मुद्द्यावर गुरुवारी विधान परिषदेत चांगलीच चर्चा रंगली. विशेष म्हणजे विविध पक्षांचे नेत्यांमध्ये एकमत असल्याचे अधिवेशनादरम्यान दिसून आले.  शिवाय, धर्मांतरण झाल्यानंतरही अनेक कुटुंबे आदिवासींच्या हक्कांचा लाभ उठवित असल्याबद्दलही सविस्तर...

महाराष्ट्राच्या परंपरेचा विचार करणारे क्रांतिकारी शासन आले आहे!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण होत असून नौदल दिनाच्या निमित्त पंतप्रधान मालवणात सोमवारी दाखल झाले. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी...

अमित शहा म्हणाले, ‘अवघ्या पाच मिनिटांत कारागृह व्यवस्थापन मंत्र्याचा कैदी झालो’

‘पाच मिनिटांपूर्वी मी कारागृह व्यवस्थापन मंत्री होतो आणि पुढच्या पाच मिनिटांत मी कैदी झालो होतो...’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सन २०१० मध्ये सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणात सीबीआयने...

स्टॅलिन, अखिलेश यांच्या उपस्थितीत व्ही.पी. सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यामुळे आश्चर्य

चेन्नईतील प्रेसिडन्सी कॉलेजमध्ये माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या पुतळ्याचे तमिळनाडूचे मुख्यमंत्री व द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी सोमवारी अनावरण केले. त्यांनी या सोहळ्याला उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि...

पत्रकार सौम्या विश्वनाथनच्या मारेकऱ्यांना १५ वर्षांनी जन्मठेप

पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणातील चार आरोपींना शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तर एका आरोपीला तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सौम्या यांची सन २००८मध्ये हत्या करण्यात आली...

भारत पराभूत झाला, पण ऑस्ट्रेलिया का जिंकली?

महेश विचारे     भारतीय संघाला विश्वविजेतेपदापासून वंचित राहावे लागले. सलग १० सामने जिंकल्यानंतर वर्ल्डकप आपलाच अशी पक्की खात्री झालेली असताना भारताचा प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाने सारे चित्रच पालटून टाकले. भारताला एक मानहानीकारक पराभवाला...

जागतिक दक्षिण देशांमध्ये चीनचा प्रभाव कमी; भारताचा दबदबा वाढला

आफ्रिकेला जी-२०चा सदस्य बनवल्यानंतर या वर्षी दुसऱ्यांदा भारताच्या नेतृत्वाखाली व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात येत आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर जागतिक व्यूहनीतीच्या व्यासपीठावर भारताचा वाढता प्रभाव दिसणार आहे....

Mahesh Vichare

261 लेख
0 कमेंट