29.6 C
Mumbai
Wednesday, April 23, 2025
घरराजकारण

राजकारण

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर काय म्हणाले राज ठाकरे?

राजकारणाच्या पटलावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे आणि राज्यातील विविध मुद्द्यांना मार्गी लावावे, अशी अनेकांची इच्छा असून याला वाचाही फोडण्यात आलेली...

संग्राम थोपटेंनी सोडला काँग्रेसचा ‘हात’! भाजपमध्ये करणार प्रवेश?

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा दणका मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठित नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. संग्राम थोपटे यांनी पक्ष...

गुजरातमध्ये ‘इंडी’ आघाडीत फूट; काँग्रेस पोटनिवडणुका स्वबळावर लढणार!

गुजरातमधील दोन विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुका लवकरच पार पडणार असून यासाठी ‘इंडी’ आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि आप हे दोन पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचे...

‘न्यायालय सुपर संसद झाली आहे का?’

भारतीय लोकशाहीतील एक नवा वाद सध्या चर्चेत आहे. न्यायपालिका आणि इतर घटनेतील संस्थांच्या अधिकारांवरून हा वाद शिगेला पोहोचला आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्वोच्च...

नॅशनल हेराल्ड प्रकरण म्हणजे दरोडा, सोनिया गांधी, राहुल गांधी आधुनिक दरोडेखोर”

भाजपा नेते संबित पात्रा यांनी गुरुवार, १७ एप्रिल रोजी नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणाला दरोड्याचा खटला असे संबोधले यात, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि...

संसदेत मंजूर झालेला कायदा राज्यात लागू न करण्याचा अधिकार ममतांना कोणी दिला?

पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून हिंसाचार उसळला असून या दरम्यान हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सर्वत्र टीका होत असताना आता...

प्रियांका चतुर्वेदी होणार ‘राष्ट्रवादी’?

ठाकरे गटाच्या खासदार आणि पक्षाचा दिल्लीतील चेहरा अशी ओळख असणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी या ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून वेगळा मार्ग निवडणार असल्याच्या चर्चा राजकीय...

सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध MUDA प्रकरणात पुढील चौकशीचे आदेश

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा दणका बसला असून म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण (MUDA) प्रकरणात चौकशी पुढे सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. खासदार-आमदार न्यायालयाने लोकायुक्त...

‘मोदी काफीर आहेत, त्यांना मत देणारेही काफिर’

जम्मू काश्मीरमध्ये आज बराच बदल झाला आहे. याआधी, पाकिस्तानधार्जिणी मते व्यक्त करणे नित्यनियमाचे होते. जम्मू काश्मीर स्वातंत्र्याच्या बाता तिथे मारल्या जात. पण नरेंद्र मोदी...

‘हिंदू देवतांमध्ये शक्ती असती तर आक्रमकांना शाप देत नष्ट केले असते!’

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय महासचिव इंद्रजीत सरोज यांनी केलेल्या हिंदू देवी-देवतांवर भाष्याने वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या विधानानंतर...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
243,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा