पाकिस्तानने खैबर पख्तूनख्वा गावात एअर स्ट्राईक केलाच नाही!
पंतप्रधानांनी ईटानगरमध्ये साधला व्यापारी, उद्योजकांशी संवाद
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा पाय खोलात!
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% टक्के टॅरिफ लागू केल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. ट्रम्प यांचं म्हणणं होतं की, भारत अमेरिकन कंपन्यांवर अधिक कर लावतो, अमेरिकन वस्तूंवर प्रवेश मर्यादित ठेवतो आणि व्यापारात संतुलन नाही (Trade Deficit आहे). त्यामुळे अमेरिकन वस्तूंना भारतात प्रवेश मिळावा, यासाठी दबाव टाकण्याचं हे धोरण होतं. दरम्यान, यावर भारताने संयमाने प्रतिक्रिया दिली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेने चर्चा करण्याचा मार्ग स्वीकारला.
