बांगलादेशप्रमाणे नेपाळमध्येही तरुणाईने सरकार उलथवून टाकले. तिथले पंतप्रधान ओली यांना राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रपती भवन जाळण्यात आले. नेपाळवर ही वेळ का आली, कोणती कारणे आहेत यामागे.