28.5 C
Mumbai
Monday, June 29, 2026

Mahesh Vichare

386 लेख
0 कमेंट

बूट भिरकावण्याइतपत परिस्थिती का ओढवलीय?

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावणाऱ्याचा प्रकार एका वकिलामार्फत झाल्यानंतर देशभरात त्याविरोधात निषेधाची मोहीम सुरू झाली. संताप व्यक्त झाला. मात्र आपल्याकडे सध्या प्रत्येक गोष्ट ही राजकारणाच्या चष्म्यातून पाहण्याची...

भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू हरजससिंगने स्थानिक वनडेत केल्या ३१४ धावा

ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाचा युवा फलंदाज हरजस सिंग याने शनिवारी इतिहास रचला. ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सबर्ब्स संघाकडून खेळताना त्याने सिडनी क्रिकेट क्लबविरुद्ध पॅटन पार्कवर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अविश्वसनीय ३१४ धावा फक्त...

भारताचे ऑपरेशन सिंदूरनंतर ऑपरेशन ‘तिलक’

डावखुरा फलंदाज तिलक वर्माच्या नाबाद ६९ धावांच्या जोरावर भारताने आशिया चषक टी 20 क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ५ विकेट्सनी मात करत ही स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत एकही सामना...

पान -तंबाखूच्या थुंकीचे डाग पडलेल्या याचिकांना आता केराची टोपली

उत्तर प्रदेशात पान तंबाखूचा अनेकांना नाद असतो. ती संस्कृती पुढे भारतातील अन्य भागातही पसरली. एरवी पान खाऊन थुंकणाऱ्यांचा त्रास होत असतो पण उच्च न्यायालयाला आता याविरोधात खमके पाऊल उचलावे...

सपकाळांचा स्वप्नकाळ राहुल गांधी नव्हे; फडणवीस पंतप्रधान

महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबद्दल काही स्वप्न पाहात असतील, तर काहीही हरकत नाही. पण ते तसे स्वप्न पाहात नाहीत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणते...

मनोज जरांगेंचे नरेटिव्ह… सुप्रिया सुळेंचा सोपा मार्ग

सध्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. त्यांच्या मागण्या त्यांनी महायुती सरकारपुढे ठेवल्या असल्या तरी त्यांचा राग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आहे हे...

आंदोलनाचा खेळ होतो, मुंबईकरांचा जीव जातो!

न्यूज डंकाच्या माध्यमातून आम्ही एक नवा उपक्रम सुरू केला असून त्या अंतर्गत महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या बातमीची फारशी चर्चा केली जात...

मनोज जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही!

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टला मुंबईत आझाद मैदान येथे आंदोलन, उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाकारली...

भारताने गुंडाळले, नो फर्स्ट यूज धोरण?

भारताने १९९८ मध्ये पोखरणमध्ये अणुस्फोट केला त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नो फर्स्ट यूजचे धोरण जाहीर केले. भारताच्या अणुसज्जतेमुळे हबकलेल्या जगाला शांत कऱण्यासाठी वाजपेयींनी हा मास्टर स्ट्रोक हाणला...

सुधांशू त्रिवेदी म्हणतात, काँग्रेसचा विश्वास तरी कशावर आहे?

काँग्रेस पक्षाला देशातील कोणत्याही व्यवस्थेवर विश्वास नाही, मग त्यांचा विश्वास नेमका आहे कशावर असा सवाल भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एका वाहिनीवर बोलताना विचारला आहे. त्यांनी यासंदर्भात आपले...

Mahesh Vichare

386 लेख
0 कमेंट