काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोनिया गांधींची एकत्र भेट घेतली. या भेटूमुळे अनेक शक्यतांना वाचा फुटली. त्यात पटोले आणि राऊत यांच्यात पदांची अदलाबदल...
स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या चिमुकल्या तीरा कामतच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले असताना आता राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारनेही तीराच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकाराने तीरासाठी लागणाऱ्या...
मोदी सरकारने कामगार कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्यापासून सर्वच स्तरातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्याच्या कामगार कायद्यानुसार कामाचे आठ तास आहेत. तसेच आठवड्यातले सहा दिवस कार्यालयीन कामकाजाचे असतात. तर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना राज्यसभेत भाषण केले. या भाषणामध्ये मोदींनी देशातल्या अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. मोदींनी या भाषणामध्ये एक नवीन शब्द वापरला, तो म्हणजे आंदोलनजीवी....
भारतीय अर्थव्यवस्था कोरोना महामारीतून उठून धावण्याच्या तयारीत असतानाच इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (आयईए)ने प्रकाशित केलेल्या अहवालात भारताची उर्जेची गरज पुढील दोन दशकांत जगात सर्वाधिक वेगाने वाढेल असे भाकित केले आहे.
भारताने...
पानिपतानंतर पुन्हा दिल्लीवर भगवा !
दि. १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठ्यांच्या इतिहासात लाल शाईने कोरला गेला आहे. या दिवशी पानिपतचा तिसरा प्रचंड रणसंग्राम झाला, अन केवळ दैव बलवत्तर म्हणून...
अमित शहांची लोकसभेत ग्वाही
केंद्रिय गृह मंत्री अमित शहा यांनी लोकसभेत बोलताना ग्वाही दिली की उत्तराखंडमधील चमोली येथील जल विद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे कार्य युद्ध पातळीवर चालू आहे....
महाविकास आघाडीच्या सरकारने आधीच्या सरकारच्या अनेक योजनांना स्थगिती देण्यात तत्परता दाखवली. मेट्रो कारशेडच्या वादावरून मुंबईतील मेट्रो प्रकल्प, बुलेट ट्रेन प्रकल्प इत्यादी विकास प्रकल्पांना स्थगिती देऊन ‘स्थगिती सरकार’ म्हणून प्रसिद्ध...
हिंदी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा दुःखात बुडाली आहे. निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते- सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते व अभिनेते राज कपूर यांचे पुत्र- राजीव कपूर यांचे ५८ व्या वर्षी निधन झाले आहे. स्वर्गीय...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना राज्यसभेत भाषण केले. या भाषणामध्ये मोदींनी देशातल्या अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. पण त्यातही महत्वाचा मुद्दा हा शेतकरी आंदोलनाचा होता. साधारण ७०...