33 C
Mumbai
Monday, May 20, 2024

Team News Danka

26346 लेख
0 कमेंट

भारत शेजारधर्माला जागला

भारताने शेजारधर्मादाखल श्रीलंकेला कोविड-१९चे पाच लाख डोसेस पुरवले आहेत. भारताने शेजारील देशांना मैत्री खातर कोविड-१९ वरील लसींचा पुरवठा करायला सुरूवात केली आहे. जगातील सर्वात मोठा लस उत्पादक असलेल्या भारताच्या सिरम...

टिकैट यांचा तोल ढळला

दिल्लीच्या गाझिपूर सीमेवर चालू असलेल्या शेतकरी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाचे प्रवक्ते, नेते राकेश टिकैट यांचा तोल ढळला आणि त्यांनी एका माणसाच्या कानफटात लगावली. या माणसाची अजून ओळख पटलेली नाही. "तो माणूस...

कृषिकायद्यांमध्ये हमीभाव काढण्याचा उल्लेख तरी कुठे? सर्वोच्च न्यायालयाचा काँग्रेसला सवाल

काँग्रेसचे खासदार टी. एन. प्रथापन यांना त्यांच्या याचिकेसंदर्भात हमीभावाविषयी सर्वोच्च न्यायालयाने थेट प्रश्न विचारला. न्यायालयाने प्रथापन यांना, शेतकऱ्यांना मिळत असलेला हमीभाव काढण्याची तरतूद नवीन कृषी कायद्यांमध्ये नेमकी कुठे आहे?...

चीनने पुकारले सागरी युद्ध

चीनच्या माओवादी सरकारने २२ जानेवारी २०२१ रोजी नवीन कायदा संमत केला. या कायद्यानुसार, चीनच्या तटरक्षक दलाला परकीय जहाजांवर हल्ला करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. चीनचे अनेक शेजारी देशांशी सीमा...

राफेल पाठोपाठ ‘एफ-१५इएक्स’ ही हवाई दलात सामिल?

अमेरिका विमान उत्पादक बोईंगला अमेरिकन सरकारकडून नवे एफ-१५इएक्स लढाऊ विमान भारताला देण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकन हवाई दलाने याच विमानांची मागणी बोईंगकडे केली आहे. बोईंगच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान...

शशी थरूर, राजदीप सरदेसाई विरोधात एफआयआर

२६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात पोलिस प्रशासन कडक कारवाई करताना दिसत आहे. या संबंधातच आता उत्तर प्रदेश पोलिसांनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्या पत्रकार आणि राजकारण्यांविरोधात एफआयआर दाखल...

अण्णासाहेब शिंदे यांचा जन्मशताब्दी सोहळा उत्साहात साजरा

भारताचे माजी कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार २७ जानेवारी रोजी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

खोडसाळ राजदीप सरदेसाईंना धक्का

जेष्ठ पत्रकार आणि ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीचे निवेदक राजदीप सरदेसाई यांच्यावर ‘इंडिया टुडे’ समूहाने कारवाई केली आहे. २६ जानेवारी रोजी दिल्ली हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे...

भारतयात्री

भारत समजून घ्यायचा असेल तर भारताचे प्रत्येक राज्य अनुभवण्याची आवश्यकता असते कारण इथे प्रत्येक राज्याची वेगळी खासियत, संस्कृती आहे. भारत समजून घ्यायची इच्छा अनेकांना असते पण ते शक्य मात्र...

मुंबईकरांची प्रतिक्षा संपली

दहिसर- डी एन नगर (मेट्रो २अ) मार्गिकेच्या मेट्रोची पहिली गाडी मुंबईत अखेरीस पोहोचला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या डब्याचे अनावरण करणार आहेत. हे डबे संपूर्ण भारतीय...

Team News Danka

26346 लेख
0 कमेंट