31 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
घरराजकारण

राजकारण

बंगालमधील राहुल गांधी यांच्या यात्रेला परवानगी नाही

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारतजोडो न्याय यात्रे’ला पश्चिम बंगालमध्ये परवानगी मिळत नसल्याचा आरोप पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी शुक्रवारी केला....

सरकारकडून जीआर मिळताच जरांगेंकडून आंदोलन मागे

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत होता. अखेर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

बिहारमध्ये राजकीय पट पालटणार? नितीश कुमार सरकारकडून २२ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

बिहारमध्ये गेल्या २४ तासांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून मोठा राजकीय पालट होण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार...

जरांगे म्हणतात आमचा विरोध संपला; आरक्षणाबाबत सरकारकडे अध्यादेश तयार

राज्यात मराठा समाजाच्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री राज्य सरकारने आंदोलनप्रमुख मनोज जरांगे यांच्या मागणीसंदर्भात अध्यादेशाचा मसुदा जाहीर केला...

नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार पण आता भाजपासोबत?

गेल्या अनेक वर्षांच्या राजकारणात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे जात आपले मुख्यमंत्रीपद टिकविणारे जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार आता भाजपासोबत पुन्हा येण्याची शक्यता असून...

नरेंद्र मोदींवर नव मतदार खुश!

भारतीय जनता युवा मोर्चाकडून ‘नमो नवमतदाता’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ जानेवारी रोजी नवीन मतदारांशी ऑनलाइन...

जागावाटपावर एकमत झाले नाही, तर ‘इंडिया’ आघाडीचे खरे नाही

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केंद्रात भाजपाला पर्याय म्हणून एकत्रित येऊन इंडिया आघाडी स्थापन केली. मात्र, सध्या या आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे....

ममता दीदीनंतर पंजाबचा सूर बदलला, पंजाबमधून आप- १३ जागांवर एकटाच लढणार!

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकजूट करण्याच्या विरोधकांच्या मोहिमेला खिंडार पडताना दिसत आहे.पश्चिम बंगालनंतर पंजाबमधील आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला...

‘इंडी’ आघाडी फुटली, लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींचा ‘एकला चलोचा नारा’!

लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्ष 'इंडी आघाडीला' मोठा झटका बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी 'एकला...

कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर करून जदयू, राजद पक्षांच्या मुद्द्यातील हवा काढली

काँग्रेसच्या कार्यकाळात जातींचे वर्चस्व होते. त्या वेळी केवळ कर्पुरी ठाकूर यांचा उदय नाही झाला तर त्यांनी प्रत्येक वर्गावर स्वतःची छाप सोडली. त्यामुळे त्यांना जननायक...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा