31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरराजकारण

राजकारण

छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्, अशी ठाकरे सरकारची चंपी

ठाकरे सरकारला दणका देत मुंबई हायकोर्टाने अकरावी प्रवेशसाठी २१ ऑगस्ट २०२१ रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द केली आहे. राज्य सरकारनं सीईटी संदर्भात २८ मे...

भूमिपुत्रांवर बुलडोझर! मराठी टक्का टिकणार कसा?

दादर येथील प्रसिद्ध अशा मासळी बाजारावर शिवसेना शासित मुंबई महापालिकेने बुलडोझर फिरवला आहे. परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पालिकेतर्फे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात...

मराठा क्रांती मोर्चाची आंदोलनाची हाक

मराठा समाजाला आरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे येत्या २० ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. नांदेड येथे...

कोविड योद्धा मानत असाल तर अभियंत्यांना पदोन्नती द्या!

आमदार अमित साटम यांनी दिले महापौरांना आव्हान मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य (शहर) समितीच्या बैठकीत विविध संवर्गातील १०५ सहाय्यक अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती देण्याचा आणि विविध...

मंदिर बंद ठेवून बार सुरू करणं हे ठाकरे सरकारचं धोरण

मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. त्यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. हे काही नवीन नाही....

‘महाविकास आघाडी सरकार गरीबविरोधी; त्यांना वसुलीतच स्वारस्य’

कोरोनामुळे अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली असल्यामुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुद्धा स्वतः धान्य विकत घेऊन केशरी शिधापत्रिका धारकांना एका वर्षांपर्यंतचे...

मंत्रालयात दारूच्या बाटल्या ही काळीमा फासणारी घटना

मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे. ही महाराष्ट्रातील परंपरेला काळीमा फासणारी घटना असून या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा? याची चौकशी करून दोषींवर...

ठाकरे मंत्रिमंडळात ‘खो खो’ चा खेळ सुरू आहे

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या गायब आहेत. ईडीने देखील त्यांना चार वेळा समन्स बजावले होते. मात्र एकाही वेळेला ते ईडीसमोर हजर राहिले नाहीत....

गेले देशमुख कुणीकडे?

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेता ते ‘मिस्टर इंडिया’ आहेत. ईडीकडून तीनवेळा समन्स पाठवूनही देशमुख चौकशीला हजर झाले नाहीत, शिवाय...

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो, अशी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा