अभिजित दीपके याने जंतर मंतरवर मिळालेल्या यशानंतर थेट मोदी शहा यांनाच आव्हान देण्याची भाषा सुरू केली आहे. एका यशाने एवढे हुरळून जाण्याची खरे तर आवश्यकता नसते. पण मोदी शहा यांना आव्हान देण्यातून आपली लोकप्रियता शिखरावर जाईल असा अनेकांना भ्रम असतो.