कोक्रॉच जनता पार्टीने जंतर मंतरला आंदोलन केलं, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देताना त्यांनी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागितला. आता ते शेतकरी संघटनेशी भेटीगाठी करत आहेत.